शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल द्या, जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 18:24 IST

ज्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच राहून उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे. या नियमांची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात अवमान याचिका व व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. अशी नोटीस मनसेच्यावतीने अ‍ॅड. विरेश नाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना बजावली आहे, अशी माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.

ठळक मुद्देकोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना अहवाल द्या, जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीसपरशुराम उपरकर यांची माहिती

कणकवली : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे अवलोकन करता कोरोना रुग्णाला त्याचा चाचणी अहवाल देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र, तसे होत नाही. त्यामुळे आपल्याकडून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग होत आहे. ज्या रुग्णास कोरोनाची सौम्य लक्षणे आढळली आहेत, त्यांना घरीच राहून उपचार करून घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात यावे. या नियमांची तातडीने अंमलबजावणी करावी. अन्यथा योग्य त्या न्यायालयात अवमान याचिका व व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणत असल्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागेल. अशी नोटीस मनसेच्यावतीने अ‍ॅड. विरेश नाईक यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना बजावली आहे, अशी माहिती माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आमच्या वकिलांनी जिल्हा शल्यचिकित्सकांना नोटीस दिली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रात कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला असल्याने आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्या कायद्याप्रमाणेदेखील तुम्ही जबाबदार अधिकारी आहात.

एखादी व्यक्ती कोरोना रोगाने बाधित झाली आहे किंवा कसे हे पाहण्याकरिता वैद्यकीय चाचणी केली जाते. मात्र, संबंधित व्यक्तीचा चाचणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो त्या व्यक्तीला दिला जात नाही. तसेच संबंधित व्यक्तीच्या घरी आगावू फोन करून, रुग्णवाहिका पाठवून त्याला कोविड रुग्णालयात भरती करण्यात येते. मात्र, सौम्य स्वरुपाची बाधा असल्यास त्या रुग्णाने घरीच राहून उपचार करून घ्यावयाचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलMNSमनसेsindhudurgसिंधुदुर्ग