शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

Satara Bus Accident : पोलादपूर अपघातात वेंगुर्लेतील तरुणावर काळाचा घाला, जावयाचाही दुर्दैवी अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 17:38 IST

महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला.

वेंगुर्ले : महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटातील भीषण अपघातात वेंगुर्लेचे मूळ रहिवासी राजाराम गावडे यांचा व वेंगुर्लेचे जावई राजेंद्र्र रिसबुड या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने वेंगुर्लेवर शोककळा पसरली आहे. दापोली येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे ३४ कर्मचारी सलग दोन दिवस सुटी असल्याने महाबळेश्वर येथे विद्यापीठाच्या बसने सहलीला निघाले होते.  पोलादपूरपासून १५ किलोमीटर अंतरावर सकाळी दहाच्या सुमारास आंबेनळी दरीत बस कोसळून ३३ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत वेंगुर्ले-महाजनवाडी येथील मूळचे रहिवासी असलेले व बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे कार्यरत असलेले राजाराम उर्फ ज्ञानू गावडे (४०) व वेंगुर्ले रामेश्वर मंदिरनजीकचे निवृत्त शिक्षक मोरेश्वर उर्फ भाई वैद्य यांचे जावई  राजेंद्र्र रिसबुड (दापोली) यांचा मृत्यू झाला. राजाराम गावडे यांनी वेंगुर्लेत प्रतिकूल परिस्थितीतही आपले शिक्षण वेंगुर्ले शाळा नं. ३ तसेच वेंगुर्ले हायस्कूल व खर्डेकर महाविद्यालयात पूर्ण केले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, भाऊ, भावजय, बहीण, भावोजी असा परिवार आहे. तर राजेंद्र्र रिसबुड यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्र्राचे कर्मचारी दापोली येथे रवाना झाल्याची माहिती केंद्र्राचे संशोधक बी. एन. सावंत यांनी दिली आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातsindhudurgसिंधुदुर्ग