शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

ग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:52 IST

निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणेस्वखर्चाने सभामंडपाची उभारणी, सभामंडपाचे लोकार्पण

वैभववाडी : निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.गडमठ येथील गांगेश्वर मंदिरालगत भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतुल रावराणे यांनी स्वखर्चाने सभामंडपाची उभारणी केली असून या सभामंडपाचे लोकार्पण रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, दीपक पाचकुडे, महेश रावराणे, रामचंद्र सुतार, उन्नती पावले, विकास मठकर, पप्पू दळवी आदी उपस्थित होते.रावराणे म्हणाले, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी गावातील एकोपा महत्त्वाचा असतो. ही एकजूट ठेवण्याचे काम गावच्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून शक्य होते. एकीच्या बळावरच शासनाकडून अधिकाधिक विकासनिधी गावात कसा आणता येईल? हे सकारात्मक धोरण प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे. अध्यात्म ही आपली संस्कृती आहे. ती टिकविण्यावर आपला भर असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर पुढच्या पिढीला चांगले शिक्षण गावातच कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल? याचाही विचार आपण केला पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावराणे यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग