शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

ग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 14:52 IST

निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.

ठळक मुद्देग्रामविकासात सकारात्मक भूमिका आवश्यक  : अतुल रावराणेस्वखर्चाने सभामंडपाची उभारणी, सभामंडपाचे लोकार्पण

वैभववाडी : निवडणुकीपुरते राजकारण असते. त्यानंतर गावच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्येकाने सकारात्मक भूमिका ठेवणे आवश्यक आहे. आपल्या गावाला शासनाकडून अधिकाधिक निधी कसा मिळेल यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. तरच गावाचा सर्वांगीण विकास साधला जाऊ शकतो, असे मत शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी गडमठ येथे व्यक्त केले.गडमठ येथील गांगेश्वर मंदिरालगत भैरीभवानी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अतुल रावराणे यांनी स्वखर्चाने सभामंडपाची उभारणी केली असून या सभामंडपाचे लोकार्पण रावराणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख मंगेश लोके, पंचायत समिती सदस्य लक्ष्मण रावराणे, दीपक पाचकुडे, महेश रावराणे, रामचंद्र सुतार, उन्नती पावले, विकास मठकर, पप्पू दळवी आदी उपस्थित होते.रावराणे म्हणाले, ग्रामविकासाला चालना देण्यासाठी गावातील एकोपा महत्त्वाचा असतो. ही एकजूट ठेवण्याचे काम गावच्या ग्रामदैवतांच्या माध्यमातून शक्य होते. एकीच्या बळावरच शासनाकडून अधिकाधिक विकासनिधी गावात कसा आणता येईल? हे सकारात्मक धोरण प्रत्येकाने जपणे आवश्यक आहे. अध्यात्म ही आपली संस्कृती आहे. ती टिकविण्यावर आपला भर असणे आवश्यक आहे.त्याचबरोबर पुढच्या पिढीला चांगले शिक्षण गावातच कशा पध्दतीने उपलब्ध करून देता येईल? याचाही विचार आपण केला पाहिजे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी रावराणे यांच्यासह इतर मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन गावाच्यावतीने सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमsindhudurgसिंधुदुर्ग