शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

भात पिकाला करपा सदृश रोगाची लागण, रोपांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 16:53 IST

संततधार पावसामुळे यावर्षी काही प्रमाणात भातरोपांची वाढ खुंटली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.

ठळक मुद्देभात पिकाला करपा सदृश रोगाची लागणरोपांची वाढ खुंटली : शेतकरी चिंतातूर

सिंधुदुर्ग : संततधार पावसामुळे यावर्षी काही प्रमाणात भातरोपांची वाढ खुंटली आहे. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात पिकाच्या उत्पादनात घट झाली असून त्यामुळे परिसरातील शेतकरी धास्तावले आहेत.यावर्षी पावसाचे प्रमाण तुलनेने अधिक झाले आहे. अनेकदा अतिवृष्टीही झाली आहे. संततधार पावसामुळे कित्येकदा सूर्यदर्शनही झाले नाही. भातपिकाच्या वाढीसाठी योग्य पावसाबरोबरच सूर्यप्रकाशाचीही आवश्यकता असते.

मात्र, अनेक दिवस सूर्याचे दर्शनच न झाल्यामुळे यावर्षी पिकाची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. तसेच काही भागात पिकांवर करपा सदृश रोगाची लागण झाल्यामुळे भात उत्पादनात घट येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त करण्यात येत आहे.भातशेती ही शेतकऱ्यांसाठी दिवसेंदिवस डोईजड ठरत आहे. वाढती महागाई, मजूर टंचाई, निसर्गाचा लहरीपणा व वन्य प्राण्यांचा उपद्रव तसेच इतर कारणांमुळे येथील शेतकरी बेजार झाले आहेत. तसेच गवे, माकडांकडून पिकाचे नुकसान केले जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग