शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

डाळींचे साठे तपासणीचे आदेश

By admin | Updated: October 24, 2015 00:20 IST

येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे

रत्नागिरी : डाळींचा काळाबाजार तसेच अवैध साठा रोखण्यासाठी राज्य सरकारने गांभीर्याने पावले उचलली असून, राज्यस्तराप्रमाणेच आता जिल्हा स्तरावरही सर्व घाऊक आणि किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्हा पुरवठा विभागालाही हे आदेश प्राप्त झाले असून, शुक्रवारपासून त्याची जिल्ह्यामध्ये अंमलबजावणी सुरू झाली आहे.डाळींची अवैध साठेबाजी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हास्तरावरही घाऊक तसेच किरकोळ दुकानांची तपासणी करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाकडे प्राप्त झाले असून, जिल्हाभर त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. डाळींच्या साठ्यांबाबत घाऊक विक्रेत्यांना १५०० क्विंटल, तर किरकोळ विक्रेत्यांना १५० क्विंटल इतका साठा मर्यादा शासनाने घालून दिली आहे. त्यामुळे तपासणीत मर्यादेपेक्षा डाळींचा अधिक साठा करणाऱ्या दुकानांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)कोकणात ग्रामीण भागात डाळींचा वापर ठरावीक लोकच करताना दिसतात. शहरातही डाळींचा वापर मर्यादित स्वरूपाचा असतो. रत्नागिरीतील घाऊक दुकानदारांचे प्रमाणही तसे कमी आहे. येथील घाऊक विक्रेतेही १५० ते २०० क्विंटलपेक्षा जास्त डाळींचा साठा करून ठेवण्याची शक्यता कमी आहे.---- चंद्रकांत मोहिते, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी.