शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

कृषी अधीक्षक कार्यालय अद्याप पिछाडीवर

By admin | Updated: February 26, 2015 00:09 IST

बंधाऱ्यांची उद्दिष्ट्यपूर्ती : दोडामार्ग, मालवण, वैभववाडी अग्रेसर

सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी व संभाव्य पाणीटंचाईवर मात व्हावी यासाठी जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या ६ हजार ७०० बंधाऱ्यांपैकी ४ हजार ७८५ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आलेले उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी या तालुक्यांनी १०० टक्क्यांहून अधिक पूर्ण केले आहे तर जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक कार्यालय पिछाडीवर राहिला आहे.साधारणत: मे अखेरीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही ठिकाणी पाणीटंचाई भासण्यास सुरुवात होते. त्यातच यावर्षी कमी पडलेला पाऊस त्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असल्याने यावर्षीही मे महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता गृहित धरून जिल्हा परिषद प्रशासनाने यावर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ६ हजार ७०० बंधाऱ्यांचेही उद्दीष्ट्य प्रत्येक तालुक्यात विभागून दिले. आठ तालुक्यांना ५ हजारांचे तर राज्य शासनाच्या कृषी विभाग १५०० व सामाजिक वनीकरण विभागाला २०० असे बंधारे बांधण्याचे उद्दीष्ट्य दिले होते. आजअखेर ६७०० बंधाऱ्यांपैकी १८९७ कच्चे व २८८८ वनराई असे ४७८५ बंधारे बांधण्यात आले आहेत.काही तालुके १00 टक्केवरपाणीटंचाईवर मात करण्यासाठी देण्यात आलेले बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य दोडामार्ग, मालवण व वैभववाडी तालुक्यांनी १०० टक्क्यांच्यावर पूर्ण केले आहे. त्याबद्दल प्रशासनाच्यावतीने तालुक्यांनी अभिनंदन केले जात आहे.कणकवली तालुका जैसे थेकणकवली तालुक्याला जिल्हा परिषद प्रशासनाच्यावतीने ८५० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट्य देण्यात आले होते. त्यापैकी या तालुक्याने नोव्हेंबर २०१४ अखेर कच्चे बंधारे ३२१ व वनराई बंधारे १९९ असे मिळून ५२० बंधारे बांधले होते. मात्र डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या अडीच महिन्यांच्या कालावधीत या तालुक्याने एकही बंधारा बांधला नसल्याचे प्रशासनाच्या अहवालानुसार उघड झाले आहे. (प्रतिनिधी)