शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यता, वातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 15:17 IST

वैभववाडी तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देतालुक्याच्या काही भागात आंबा, काजू पिकाला फटका बसण्याची शक्यतावातावरणातील बदलामुळे बागायतदार चिंतातूर

वैभववाडी: तालुक्याच्या काही भागात  पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंबा व काजू बागायतदार चिंतातूर असल्याचे दिसून येत आहे.गेल्या आठवड्यात तीन दिवस झालेल्या वादळीवा-यामुळे तालुक्यातील अनेक शेतक-यांच्या काजू बागा उध्वस्त झाल्या. त्यानंतर अचानक थंडीची लाट वाढल्यामुळे वातावरण बदलले होते. त्यानंतर आता थंडी गायब होऊन उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यात खांबाळे, आचिर्णे परिसरात पावसाचा शिडकावा झाला. तर काही ठिकाणी किरकोळ वाराही झाला.वातावरणातील उष्म्याचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. पावसाचा शिडकावा, ढगाळ वातावरण आणि उकाड्यामुळे अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाली असून पावसाच्या शिडकाव्याचा काजू आणि बहरणा-या आंबा पावसाच्या शिडकाव याचा मोहोराला मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे बागायतदार चांगलेच धास्तावले आहेत.वादळी वा-यामुळे बागायतींचे व पिकाचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरत असतानाच पावसाचा शिडकावा आणि ढगाळ वातावरण हा वातावरणात झपाट्याने सुरु असलेला बदल कीडरोगांच्या प्रादुभार्वास आमंत्रण देणारा असल्याने तो बागायतदार चिंतातूर झाले आहेत. वातावरणातील बदलामुळे अवकाळी पाऊस झालाच तर काजू बागायतींचे अतोनात नुकसान होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mangoआंबाenvironmentवातावरणsindhudurgसिंधुदुर्ग