शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राजकोट येथील घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण थांबवावे - नितेश राणे 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2024 19:18 IST

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच ...

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच पाहू शकत नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. राजकोट किल्ल्यावर पुन्हा सरकार दिमाखात पुतळा उभारणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी भूमिका घ्यावी. पुतळ्याच्या घटनेप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे असेही राणे म्हणाले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नितेश राणे म्हणाले,  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्या घटनेच विश्लेषण केल आहे. आणि पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे. आज सकाळी नौदलाची टीम पाहणी करुन गेली आहे. ही घटना राजकीय नाही. काँग्रेस, उबाठा या ठिकाणी येतात हे चुकीचे आहे. सतेज पाटील आले होते, विशाळगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका शिवप्रेमींशी ही साजेशी आहे का ?  एवढा त्यांना जर शिवरायांबद्दल आदर असता तर गडकिल्यांवर अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली असती अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी केली. ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजेशिवप्रेमींनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पहिले आम्ही शिवप्रेमी आहोत, नंतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवभक्त म्हणून आमची तीव्र भावना आहे, ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोणाची गय करणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNitesh Raneनीतेश राणे