शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग: दिगवळे येथे गव्यांच्या कळपाचा वावर, भातशेतीचे करतायत नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2022 15:36 IST

कणकवली : तालुक्यातील दिगवळे गावातील गावडेवाडी, राजंणगाव या वस्तीत गव्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दाजीपुर अभयारण्यातील गव्यांचे ...

कणकवली : तालुक्यातील दिगवळे गावातील गावडेवाडी, राजंणगाव या वस्तीत गव्यांच्या कळपाने प्रवेश केल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. दाजीपुर अभयारण्यातील गव्यांचे कळप कोकणातील भातशेतीचे नुकसान करू लागले आहेत. वनविभागाने या गव्यांच्या कळपांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.दिगवळे गावाची सीमा ही दाजीपुर अभयारण्याला लागून आहे. गतवर्षी २२ जुलैला पहाटे राजणंगाव येथे डोंगराचा कडा कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर जंगलमय भागातून रानटी जनावरे या मातीच्या कोसळलेल्या भागातून वस्तीत येत आहेत. यापूर्वी रानगाय शेतात येत होत्या. अलिकडे पावसाळा सुरू झाल्यानंतर गव्याचा कळप मानवी वस्तीच्या दिशेने येत आहे. सध्या या परिसरात अनेक गव्याचा कळप वावरताना दिसत आहे. त्यामुळे त्या परिसरात काहीसे भितीचे वातावरण आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग