शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कृषी प्रदर्शनात साडेचार कोटींची उलाढाल

By admin | Updated: March 20, 2015 23:16 IST

रणजीत देसाई : कुडाळातील मेळाव्याला ८0 हजार लोकांची उपस्थिती

कुडाळ : येथील जिल्हा परिषद कृषी विभागाच्यावतीने आयोजित केलेल्या कृषी औद्योगिक पशू-पक्षी व मत्स्य व्यवस्थापन प्रदर्शन व मेळाव्याचा समारोप शुक्रवारी झाला. सुमारे ७० ते ८० हजार लोकांनी या प्रदर्शन व मेळाव्याला उपस्थिती लावली. तर साडेतीन दिवस चाललेल्या प्रदर्शन व मेळाव्यामधील सहभागी स्टॉलवर सुमारे ४ कोटी ४० लाख रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती समारोप कार्यक्रमात जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी दिली. कुडाळ येथील या राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शन व मेळाव्याला १७ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली होती. या प्रदर्शनाचा समारोप शुक्रवारी सायंकाळी झाला. या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे सभापती गुरुनाथ पेडणेकर, अंकुश जाधव, कुडाळ पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा घावनळकर, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनील रेडकर, इतर जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, तसेच कुडाळचे बीडीओ वासुदेव नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी रणजीत देसाई म्हणाले, या प्रदर्शनामध्ये राज्यातील कृषी व पशुपक्षी विभागातील नवनवीन तंत्रज्ञान विकसित केलेल्या स्टॉलनी सादरीकरण केले होते. याचा येथील शेतकऱ्यांना शेतीसह पशुसंवर्धन व्यवसाय वाढीसाठी निश्चित उपयोग होईल, असा विश्वास व्यक्त केला. सूत्रसंचालन प्रफुल्ल वालावलकर यांनी केले. (प्रतिनिधी)