शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
3
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
4
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
5
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
6
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
7
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
8
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
9
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
10
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
11
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
12
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
13
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
14
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
15
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
16
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
17
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
18
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
19
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
20
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरू, मुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 18:56 IST

अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ठळक मुद्देअखेर तळेरे-कोल्हापूर महामार्ग सुरूमुक्काम ठोकलेल्या वाहनांचे मार्गक्रमण

वैभववाडी : अतिवृष्टीमुळे बंद झालेला तळेरे-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग तब्बल अकराव्या दिवशी सुरू झाला आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून या मार्गावर अवजड वाहने धावू लागल्याने वाहन चालकांसह व्यापाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील जनजीवन सुरळीत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.पंचगंगेच्या पुराची पातळी वाढल्याने १ आॅगस्टच्या रात्रीपासून प्रशासनाने बालिंगा (कोल्हापूर) पुलावरून अवजड वाहनांना बंदी घातली होती. त्याच दरम्यान गगनबावडा ते कोल्हापूर दरम्यान मांडकुली, किरवे, लोंघे येथे पुराचे पाणी रस्त्यावर आले होते. मात्र, ४ आॅगस्टला दुपारी २-३ तासच हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला होता. त्यानंतरच्या अतिवृष्टीमुळे महापुराने रौद्र रुप धारण केले होते.कोल्हापूरला महापुराचा विळखा पडल्याने काही दिवस सिंधुदुर्गचा कोल्हापूरशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, पुणे परिसरात जाणाऱ्या अवजड वाहनांनी तळेरे-कोल्हापूर मार्ग सुरू होण्याच्या प्रतीक्षेत वैभववाडीत मुक्काम ठोकला होता.

मंगळवारी सकाळी कोल्हापूरहून गगनबावडामार्गे अवजड वाहने वैभववाडीत पोहोचत गेल्या ८-९ दिवसांपासून वैभववाडीत मुक्काम ठोकलेल्या वाहनांनी कोल्हापूरच्या दिशेने मार्गक्रमण सुरू केले. गगनबावडा कोल्हापूर मार्ग सुरू झाल्यामुळे व्यापारी सुखावले आहेत.

टॅग्स :state transportएसटीsindhudurgसिंधुदुर्ग