शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
4
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
7
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
8
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
9
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
10
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
11
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
12
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
13
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
14
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
15
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
16
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
17
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
18
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
19
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
20
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा

Nanar refinery project: नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत पर्यांवरणमंत्री आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 19:29 IST

Nanar refinery project: सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेल्या Aditya Thackeray यांना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक आणि थेट विधान केलं आहे.

सिंधुदुर्ग - युवासेनाप्रमुख आणि राज्य सरकारमधील पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे सध्या कोकणच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गामध्ये दाखल झालेल्या आदित्य ठाकरे यांना नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत विचारणा केली असता त्यांनी सूचक आणि थेट विधान केलं आहे. नाणार प्रकल्प स्थलांतरित करायचा असेल, तर तो जिथे लोकांना विचारात घेऊन जिथे विरोध नसेल अशा ठिकाणी भूमिपुत्रांना न्याय कसा मिळेल, याचा विचार करून पुढची पावलं उचलली जातील, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 

आज कोकण दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांना नाणार प्रकल्पाबाबत विचारलं असता ते म्हणाले की, मी आधीपण सांगितलं आहे की, नाणार प्रकल्प दुसरीकडे स्थलांतरीत करायचा हा विषय आहे. नाणार जाणार असं आपण त्यावेळीच बोललो होतो. पण तो दुसरीकडे कुठे न्यायचा तर तो लोकांचा विरोध नसेल अशा ठिकाणी लोकांना सोबत घेऊन, लोकांशी चर्चा करून स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळेल ह्यावर विचार करूनच पुढची पावलं उचलली जातील, असे आदित्य ठाकरेंनी सांगितले.

त्याबरोबरच नवीन प्रकल्पांची उभारणी करतानाही स्थानिकांना विचारात घेतलं जाईल, असे संकेत आदित्य ठाकरे यांनी दिले. जिथे जिथे कुठेही काही नवीन करायचं असेल मग तो हायवे असेल वा रस्ते असतील किंवा कुठला मोठा प्रकल्प असेल तर स्थानिक भूमिपुत्रांना विश्वासात घेऊनच पुढे जाणार, असे त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेnanar refinery projectनाणार प्रकल्पsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना