शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
2
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
3
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
4
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
5
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
6
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
7
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
8
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
9
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
10
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
11
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
12
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
13
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
14
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
15
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
16
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
17
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
18
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
19
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?
20
“आज BJP आहे, उद्या बाजी पलटेल, काँग्रेस सत्तेत येईल”; कोणत्या नेत्यांनी व्यक्त केला विश्वास?

नवीन घरांना होणार दुप्पट कर आकारणी

By admin | Updated: November 25, 2015 23:20 IST

सुधारीत नियमाचा मसुदा : जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत माहिती

सिंधुदुर्गनगरी : नव्याने वसूल केल्या जाणाऱ्या ग्रामपंचायतींना कर व फी संदर्भात शासनाने पुन्हा सुधारीत नियमाचा मसुदा प्रस्तावित केला आहे. त्यानुसार नवीन घरांच्या व इमारतींच्या कि मतीनुसार (मुल्यानुरूप) होणाऱ्या कर आकारणीतून या मसुद्यानुसार नवीन घरांना व इमारतींना दुप्पट आकारणी बसणार आहे. तर ४० वर्षापूर्वीच्या जुन्या घरांना व इमारतींना पूर्वी लागू केलेल्या कर आकारणीच्या ५० टक्के कमी दराने कर आकारणी भरावी लागणार असल्याचे शासनाने परिपत्रक काढले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत देण्यात आली. महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी नियम यात सुधारणा करण्यासाठी शासनाने २० जुलै २०१५ रोजी अधिसूचना जारी केली होती. त्यात घराच्या क्षेत्रफळावर आधारित घरपट्टी बंद करत ती घराच्या मुल्यावर घेतली जाणार असल्याचे सांगत दर दोन ते तीन पटीने वाढवले होते. यावर हरकती मागवण्यात आल्या होत्या. राज्यात एकमेव सिंधुुदुर्ग जिल्ह्याने या अधिसुुचनेला आक्षेप घेत मोठ्याप्रमाणात हरकती नोंदविल्या होत्या. ५ आॅगष्टपर्यंत हरकती नोंदवण्याची मुदत होती. या हरकतीवर विचार करून शासनाने सुधारीत ग्रामपंचायत कर व फी या संदर्भात नव्याने अधिसूचना जारी केली आहे. (प्रतिनिधी) नवीन अधिसूचना जारी ४पत्रा किं वा कौलारू घरांना पूर्वी ५० रूपये असणारा दर आता १०० रूपये होणार आहे. पत्रा किंवा छप्पराचे घर असणाऱ्यांना १५० रू दर होता. तो आता नव्याने ३३५ रूपये होणार आहे. ४तर नवीन आर.सी.सी. पद्धतीच्या घरांना पूर्वी ५०० रूपये क र आकारणी होती तीच आता नव्याने ८५९ रू पये कर आकारणी होणार आहे. ४गवती घर व ४० वर्षापूर्वी असणाऱ्या घरांची घरपट्टी आकारणी कमी करत थोडासा दिलासा दिला आहे. वरीलप्रमाणेच ज्या घरांना ५० रूपये घरपट्टी होती. त्या ठिकाणी २० रूपये तर पत्र्यांच्या घरांना १०० रूपये आकारणी होती ती ४१ रू पयेपर्यंत तर आर.सी.सी. घरांना ५०० रूपये असणारी घरपट्टी आता १७१ रूपये पर्यंत येणार आहे. अशी नव्याने अधिसूचना शासनाने जारी केली आहे.