शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
3
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
4
सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
6
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
7
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
8
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
9
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
10
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
11
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
12
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
13
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
14
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
15
आधी चीनला आमंत्रण, आता ईशान्य भारतावर डोळा; नेपाळला हाताशी धरून कसली तयारी करतायत मोहम्मद युनूस?
16
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई
17
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
18
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
19
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
20
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार

मतभेद संपले; आघाडी म्हणूनच लढणार

By admin | Updated: September 14, 2014 23:56 IST

कुडाळ येथील बैठकीत राष्ट्रवादी-काँग्रेसचा निर्णय

कुडाळ : राजन तेलींना राष्ट्रवादी पक्षात घेतल्यास आघाडीची बिघाडी होईल व सावंतवाडी मतदारसंघात आम्ही आघाडीचे काम करणार नाही, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी कुडाळ येथे सांगितले. तसेच आमच्या दोन्ही पक्षातील मतभेद संपले असून भविष्यातील सर्व निवडणुका या आघाडी म्हणूनच लढू, असे वक्त व्य राष्ट्रवादीचे पुष्पसेन सावंत यांनी कुडाळ येथील राष्ट्रवादी व काँग्रेसच्या बैठकीत केले. राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी यांनी कुडाळ येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला मत्स्योद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पुष्पसेन सावंत, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य व युवा नेते नीतेश राणे, काँगे्रस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष नंदूशेठ घाटे, राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रिक, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दादा बेळणेकर, काँगे्रस तालुकाध्यक्ष प्रकाश मोर्ये, अमित सामंत, संजय पडते, रणजीत देसाई, विनायक राणे, सुनील भोगटे, विकास कुडाळकर, भास्कर परब व दोन्ही पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)प्रामाणिकपणे काम करा या बैठकीत आम्ही आघाडी करण्याचे ठरविले असून दोन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्याने एकमेकांवर कुरघोडी न करता प्रामाणिकपणे एकत्र काम करा, असे मत नीतेश राणे यांनी व्यक्त केले. राजन तेलींना घेतल्यास बिघाडी : सावंतयापुढे दोन्ही पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते पक्षबदल करीत असल्यास आम्ही यापुढे चर्चा करणार. मात्र, राष्ट्रवादी पक्षाने राजन तेलींना पक्षात घेतल्यास आघाडीमध्ये बिघाडी होऊन सावंतवाडी मतदार संघाचे आम्ही काम करणार नाही, असा इशारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. (प्रतिनिधी)