शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

मडुरा परिसरात आता गव्यांकडून तरव्याची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 14:45 IST

मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.

ठळक मुद्देमडुरा परिसरात आता गव्यांकडून तरव्याची नासधूसशेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान

बांदा : मडुरा परिसरात मगरींची दहशत असताना आता गव्यांनी आपला मोर्चा भात लावणी केलेल्या तरव्याकडे वळविला आहे. गव्यांनी तरव्याची नासधूस करण्यास सुरुवात केली आहे. मडुरा चवडीवाडी येथील दीपक जाधव, नाना मोरजकर, प्रकाश मोरजकर, प्रकाश पंडित या शेतकऱ्यांच्या शेतीचे यात नुकसान झाले आहे. त्यामुळे आता खायचे काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे.दिवसेंदिवस मडुरा पंचक्रोशीत गव्यांचा उपद्रव वाढत आहे. तरवा लावणीयोग्य झाला असतानाच गव्यांनी त्याची नासधूस केली आहे. शेतीची नासधूस करणाऱ्या गव्यांविरोधात कोणतीच कार्यवाही केलेली दिसत नाही. वनविभाग फक्त पंचनामा करण्याचे काम करीत आहे. परंतु योग्य ती उपाययोजना कोणी करीत नसल्याने शेतकऱ्यांचा वाली कोण? आम्ही शेती तरी कशी करायची? असा सवाल शेतकऱ्यांतून उपस्थित होत आहे.शेती हा येथील मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर पुरेल एवढे भात पिकविले जाते. परंतु शेतीच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांच्या तरव्याचे गव्यांनी नुकसान केल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. प्रशासन एकीकडे युवकांना शेतीकडे वळा, असे आवाहन करीत नवनवीन योजना आणताना दिसत आहे. शेतकऱ्यांना शेतीविषयक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन करणाऱ्या प्रशासनाने आधी गव्यांचा बंदोबस्त करावा. नंतरच नवनवीन योजनांची घोषणा करावी,अशी मागणी शेतकऱ्यांमधून करण्यात येत आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागsindhudurgसिंधुदुर्ग