शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

By admin | Updated: July 27, 2014 21:49 IST

प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती

सुरेश पवार - दस्तुरी , प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती. एखादा संदेश पोचवण्यासाठी माणूस चालत अथवा घोड्यावरून जायचा. काहीवेळा निरोप उशिराने मिळत. मात्र, अन्य पर्याय नसल्याने माणसाचा नाईलाज व्हायचा. कालांतराने अनेक बदल झाले.विज्ञान, तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली. छपाई यंत्राचा शोध लागला, पोस्टाची निर्मिती झाली व माणसाला संपर्काचे प्रभावी साधन मिळाले. पत्रव्यवहार सुरु झाले. माणसाच्या भावभावनांना व्यक्त करण्याचे साधन मिळाले. तत्काळ निरोपासाठी ‘तार’ निघाली. मात्र, विज्ञानात बदल झाले आणि दूरध्वनीचा (फोन) शोध लागला. पण, सर्वसामान्यांना फोन परवडणारा नसल्याने पत्रव्यवहार सोयीचा वाटे. परंतु पुढील काळात क्रांती घडवणारा मोबाईल आला आणि माणसाचे अवघे जीवन बदलून गेले.मोबाईल प्रत्येकाची गरज बनला. पत्र, तार, फॅक्स या सर्वांना मोबाईलने केव्हाच मागे टाकले. पत्रव्यवहार तर इतिहासजमा झाला. आता मेसेज, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अपमुळे माणसाला अवघे जग मुठीत आल्यासारखे झाले. काही सेकंदात माहितीचे आदान - प्रदान होऊ लागले. तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी माणसाच्या भावना बदलू शकत नाहीत. कित्येक महिन्यानी येणाऱ्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारा माणूस मेसेजेसची कधीच वाट पाहात नाही. पत्रातील भावनिक नाते अजिबात दिसत नाही.