शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

पत्रव्यवहार झाला इतिहासजमा

By admin | Updated: July 27, 2014 21:49 IST

प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती

सुरेश पवार - दस्तुरी , प्राचीन काळी संपर्काची माध्यमे उपलब्ध नव्हती. एखादा संदेश पोचवण्यासाठी माणूस चालत अथवा घोड्यावरून जायचा. काहीवेळा निरोप उशिराने मिळत. मात्र, अन्य पर्याय नसल्याने माणसाचा नाईलाज व्हायचा. कालांतराने अनेक बदल झाले.विज्ञान, तंत्रज्ञानात प्रचंड प्रगती झाली. छपाई यंत्राचा शोध लागला, पोस्टाची निर्मिती झाली व माणसाला संपर्काचे प्रभावी साधन मिळाले. पत्रव्यवहार सुरु झाले. माणसाच्या भावभावनांना व्यक्त करण्याचे साधन मिळाले. तत्काळ निरोपासाठी ‘तार’ निघाली. मात्र, विज्ञानात बदल झाले आणि दूरध्वनीचा (फोन) शोध लागला. पण, सर्वसामान्यांना फोन परवडणारा नसल्याने पत्रव्यवहार सोयीचा वाटे. परंतु पुढील काळात क्रांती घडवणारा मोबाईल आला आणि माणसाचे अवघे जीवन बदलून गेले.मोबाईल प्रत्येकाची गरज बनला. पत्र, तार, फॅक्स या सर्वांना मोबाईलने केव्हाच मागे टाकले. पत्रव्यवहार तर इतिहासजमा झाला. आता मेसेज, इंटरनेट, फेसबुक, व्हॉटस्अपमुळे माणसाला अवघे जग मुठीत आल्यासारखे झाले. काही सेकंदात माहितीचे आदान - प्रदान होऊ लागले. तंत्रज्ञानाने किती प्रगती केली तरी माणसाच्या भावना बदलू शकत नाहीत. कित्येक महिन्यानी येणाऱ्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहणारा माणूस मेसेजेसची कधीच वाट पाहात नाही. पत्रातील भावनिक नाते अजिबात दिसत नाही.