शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

CoronaVirus Lockdown : त्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:53 IST

संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देत्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणीसहाय्यक पोलीस निरीक्षकांची घेतली भेट

आचरा : आचरा परिसरातून कोरोना बाधित क्षेत्रात आंबा, भाजीपाला वाहतुकीच्यादृष्टीने गेलेले चालक व त्यांचे सहकारी यांना संस्थात्मक व होम क्वारंटाईन केले आहे. परंतु ते गावात परतल्यानंतर त्यांचा संपर्क त्यांच्या घरातील माणसांशी आला आहे, अशा कुटुंबातील माणसे राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत त्यांचा गावातील वाडीतील लोकांशी संपर्क येत आहे.

जर संस्थांत्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा भुर्दंड सगळ्यांना भोगावा लागणार असल्याने संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.आचरा गाउडवाडी भागात कोरोना बाधित भागातून प्रवास करून किंवा वाहने घेऊन आलेल्या चालकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांच्या समवेत जगदीश पांगे, अनिल करंजे व ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी आचरा पोलिसांची भेट घेत संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबाही दक्षता म्हणून होम क्वारंटाईन करण्याची मागणी यावेळी केली.आज पालकमंत्री सामंत व भाजपचे प्रमोद जठार हे मुंबईतील चाकरमानी यांना गावी आणणार असे सांगत आहेत. यामुळे गावात मुंबईस्थित चाकरमानी आले तर कोरोना फैलावणार तर नाही ना अशी भीती ग्रामीण भागातील प्रत्येकाला निर्माण झाली आहे.मात्र, मुंबईकर यांना गावी आणण्याएवढी आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का? तेवढे व्हेंटिलेटर आहेत का?, आरोग्य विभागात तेवढा स्टाफ आहे का? असे अनेक प्रश्न प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात आहेत.याची माहिती पालकमंत्री यांनी अगोदर द्यावी नंतरच मुंबईस्थित चाकरमानी यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत जर यंत्रणा सक्षम नसेल तर येथे प्रेतांचे खच पडतील अशी भीती गावकर यांनी व्यक्त केली. याचा सारासार विचार करूनच मुंबईस्थित लोकांना गावी आणण्याचा निर्णय घ्यावा, असे राजन गावकर म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस