शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : त्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 10:53 IST

संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देत्या कुटुंबियांनाही क्वारंटाईन करा, आचऱ्याच्या माजी सरपंचांची मागणीसहाय्यक पोलीस निरीक्षकांची घेतली भेट

आचरा : आचरा परिसरातून कोरोना बाधित क्षेत्रात आंबा, भाजीपाला वाहतुकीच्यादृष्टीने गेलेले चालक व त्यांचे सहकारी यांना संस्थात्मक व होम क्वारंटाईन केले आहे. परंतु ते गावात परतल्यानंतर त्यांचा संपर्क त्यांच्या घरातील माणसांशी आला आहे, अशा कुटुंबातील माणसे राजरोसपणे सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत त्यांचा गावातील वाडीतील लोकांशी संपर्क येत आहे.

जर संस्थांत्मक क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास त्याचा भुर्दंड सगळ्यांना भोगावा लागणार असल्याने संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही होम क्वारंटाईन करण्याची मागणी आचरा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांनी केली आहे.आचरा गाउडवाडी भागात कोरोना बाधित भागातून प्रवास करून किंवा वाहने घेऊन आलेल्या चालकांची संख्या दिवसागणिक वाढत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. म्हणून गावाच्या सुरक्षेसाठी आचरा गावचे माजी सरपंच राजन गावकर यांच्या समवेत जगदीश पांगे, अनिल करंजे व ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गावकर यांनी आचरा पोलिसांची भेट घेत संस्थात्मक क्वारंटाईन केलेल्यांच्या कुटुंबाही दक्षता म्हणून होम क्वारंटाईन करण्याची मागणी यावेळी केली.आज पालकमंत्री सामंत व भाजपचे प्रमोद जठार हे मुंबईतील चाकरमानी यांना गावी आणणार असे सांगत आहेत. यामुळे गावात मुंबईस्थित चाकरमानी आले तर कोरोना फैलावणार तर नाही ना अशी भीती ग्रामीण भागातील प्रत्येकाला निर्माण झाली आहे.मात्र, मुंबईकर यांना गावी आणण्याएवढी आपल्या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तेवढी सक्षम आहे का? तेवढे व्हेंटिलेटर आहेत का?, आरोग्य विभागात तेवढा स्टाफ आहे का? असे अनेक प्रश्न प्रत्येक ग्रामीण भागातील नागरिकांच्या मनात आहेत.याची माहिती पालकमंत्री यांनी अगोदर द्यावी नंतरच मुंबईस्थित चाकरमानी यांना आणण्यासाठी प्रयत्न करावेत जर यंत्रणा सक्षम नसेल तर येथे प्रेतांचे खच पडतील अशी भीती गावकर यांनी व्यक्त केली. याचा सारासार विचार करूनच मुंबईस्थित लोकांना गावी आणण्याचा निर्णय घ्यावा, असे राजन गावकर म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गPoliceपोलिस