शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

corona virus : जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढा, पाचव्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 16:20 IST

कणकवली शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार कणकवलीकरांनी केला आहे. त्यामुळे गेले पाच दिवस कणकवली शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याला गुरुवारीही चांगला प्रतिसाद लाभला.

ठळक मुद्दे जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढा, पाचव्या दिवशीही उत्स्फूर्त प्रतिसादकणकवली बाजारपेठेत शुकशुकाट, नागरिकांचा निर्धार

कणकवली : शहरातील कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी व कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूच्या माध्यमातून लढण्याचा निर्धार कणकवलीकरांनी केला आहे. त्यामुळे गेले पाच दिवस कणकवली शहरात जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. त्याला गुरुवारीही चांगला प्रतिसाद लाभला.जनता कर्फ्यूमुळे गुरुवारी बाजारपेठेत शुकशुकाट होता. रस्त्यावरून मध्येच एखादे चारचाकी अथवा दुचाकी वाहन गेल्यामुळे शांतता काहीशी भंग झाली तरी परत पूर्वीप्रमाणेच वातावरण तयार होत होते. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरीच राहणे पसंत केले आहे. त्यामुळे बाजारपेठेतील वर्दळ कमी झाली आहे.मात्र, महामार्गावरून काही वाहनचालक ये-जा करताना दिसत होते. शहरात औषध दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत.नागरिकांनी स्वत:ची काळजी घेतानाच इतरांचा विचार करून शासनाने कोरोनाबाबत सांगितलेले नियम पाळले तर लवकर कोरोनावर मात करता येईल. याबाबत आता नागरिकांनी विचार करणे गरजेचे आहे. अजून तीन दिवस जनता कर्फ्यू राहणार आहे. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग