शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 18:07 IST

नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध कार्य करत मोठ्या प्रमाणात विहिरीतील गाळ उपसण्यात आला.

ठळक मुद्देधर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे विहिरींची स्वच्छताबांदा, डेगवे, शेर्लेत जलसंवर्धन मोहिम

बांदा : नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा अलिबाग या संस्थेच्यावतीने जल संवर्धन उपक्रमांतर्गत बांदा, डेगवे आणि शेर्ले या तीन गांवात विहीर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला.डेगवे येथे हा उपक्रम करण्यात आला त्यात बांदा येथुन सुमारे ६० श्री सदस्य उपस्थित होते.अत्यंत शिस्तबद्ध कार्य करत मोठ्या प्रमाणात विहिरीतील गाळ उपसण्यात आला.बांदा आणि शेर्ले कापईवाडी या दोन ठिकाणी हा उपक्रम एकाच दिवशी राबविण्यात आला. यात ५५ श्री सदस्य सहभागी झाले होते. या उपक्रमात ग्रामस्थांनीही सहभाग घेतला. शेर्ले येथे सरपंच उदय धुरी, आना धुरी सहकार्य केले. या मोहिमेतून सार्वजनिक विहिरींमधून कित्येक टन गाळाचा उपसा करण्यात आला. त्यामुळे विहिरीतील झरे मोकळे होऊन पुन्हा वाहू लागले.पाणी आटलेल्या विहिरींमध्ये पुन्हा जलस्त्रोत सुरु करुन त्यातील पाणी पुन्हा पीण्यायोग्य करणे तसेच पाण्याचे महत्व व विहिरींची स्वच्छता लोकांच्या मनात रुजवुन जनजागरण करणे हा उपक्रमाचा उद्देश आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे वेळोवेळी असे सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात. ग्रामस्वच्छता अभियान, वृक्षलागवड व संवर्धन, स्मशानभूमी व कब्रस्तान स्वच्छता असे कितीतरी उपक्रम शिस्तबद्ध पद्धतीने राबवून समाजात समता, बंधुभाव ,राष्ट्रधर्म व आपल्या कर्तव्यांची जाणीव रुजवीली जाते. धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या निरपेक्ष कायार्चे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानsindhudurgसिंधुदुर्ग