शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
9
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
10
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
11
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
12
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
13
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
14
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
15
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
16
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
17
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
18
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
19
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांनाच, दीपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं

By अनंत खं.जाधव | Updated: June 10, 2023 18:09 IST

सावंतवाडी : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा किंवा कोणाला वगळावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत मी ...

सावंतवाडी : मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करावा किंवा कोणाला वगळावे याबाबतचा निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्यामुळे त्याबाबत मी भाष्य करणे योग्य नाही, असे मत शालेय शिक्षण मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी माडले. राज्यमंत्रिमंडळातील पाच ते सहा मंत्र्यांना वगळण्यात येणार असल्याची राजकीय चर्चा आहे. यावर शनिवारी सावंतवाडीत आलेल्या मंत्री दीपक केसरकर यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे अमित कामत शहरप्रमुख बाबू कुडतरकर, आबा केसरकर, महादेव राऊळ आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, मंत्रिमंडळात फेरफार करणे किंवा नवीन चेहऱ्यांना संधी देणे बाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. तो विषय माझा नाही त्यामुळे मी त्यावर बोलणे उचित होणार नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील किंवा राज्यातील दंगल शासन पुरस्कृत असल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. त्यावर बोलताना केसरकर म्हणाले, खासदार विनायक राऊत राजकीय आरोप करत आहेत. त्यांची टीका निरर्थक आहे. त्यांच्या टिकेला महत्त्व देण्याची गरज नाही. मात्र मी कोल्हापूर जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून जिल्ह्यातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला असल्याचे सांगितले.दरम्यान, मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी मोती तलावातील कामाचा आढावा घेतला. तलावातील गाळ काढला जात असून याबाबत अधिकाऱ्यांना सुचना केल्या तसेच कामाबाबत समाधान व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तारDeepak Kesarkarदीपक केसरकर Eknath Shindeएकनाथ शिंदे