शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:24 IST

भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.

ठळक मुद्देपुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोषफटाक्यांची आतषबाजी पेढे वाटूल जल्लोष

वेंगुर्ले : भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस रवींद्र्र शिरसाट, मच्छीमार नेते दादा केळुसकर, निवती सरपंच भारती धुरी, दाभोली उपसरपंच संदीप पाटील, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तुळस सरपंच शंकर घारे, सुरेंद्र्र चव्हाण, रफीक शेख, दीपक माडकर, किरण तोरसकर, सत्यवान परब, वृंदा गवंडळकर, निलेश मांजरेकर, उमेश परब, संदीपकुमार बेहरे, प्रितम सावंत, प्रकाश मोटे, अरुण नेवाळकर, बाबुराव मेस्त्री, अनंत केळजी, सुधीर गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी भारतीयांची इच्छा होती. ती इच्छा भारतीय वायूसेनेने पूर्ण केल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी सैन्याला संपूर्ण सूट देऊन मनोधैर्य वाढविल्यानेच वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल, असे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्ग