शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

पुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 11:24 IST

भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.

ठळक मुद्देपुलमावा हल्ल्याचा बदला, वेंगुर्ले भाजपकडून जल्लोषफटाक्यांची आतषबाजी पेढे वाटूल जल्लोष

वेंगुर्ले : भारताच्या वायुसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन बालाकोट येथील दहशदवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करत पुलमावा हल्ल्याचा बदला घेतला. यानिमित्त वेंगुर्ले भारतीय जनता पार्र्टीच्यावतीने फटाक्यांची आतषबाजी व पेढे वाटून जल्लोष केला.यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई, शहर अध्यक्ष सुषमा खानोलकर, जिल्हा चिटणीस साईप्रसाद नाईक, नगरसेवक नागेश गावडे, धर्मराज कांबळी, प्रशांत आपटे, श्रेया मयेकर, तालुका सरचिटणीस रवींद्र्र शिरसाट, मच्छीमार नेते दादा केळुसकर, निवती सरपंच भारती धुरी, दाभोली उपसरपंच संदीप पाटील, उभादांडा उपसरपंच गणपत केळुसकर, तुळस सरपंच शंकर घारे, सुरेंद्र्र चव्हाण, रफीक शेख, दीपक माडकर, किरण तोरसकर, सत्यवान परब, वृंदा गवंडळकर, निलेश मांजरेकर, उमेश परब, संदीपकुमार बेहरे, प्रितम सावंत, प्रकाश मोटे, अरुण नेवाळकर, बाबुराव मेस्त्री, अनंत केळजी, सुधीर गावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर हल्ला करावा, अशी भारतीयांची इच्छा होती. ती इच्छा भारतीय वायूसेनेने पूर्ण केल्याचे नगराध्यक्ष गिरप यांनी सांगितले. तर पंतप्रधान नरेंद्र्र मोदी यांनी सैन्याला संपूर्ण सूट देऊन मनोधैर्य वाढविल्यानेच वायूसेनेने पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त केल, असे तालुकाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाsindhudurgसिंधुदुर्ग