शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
3
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
4
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
5
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
6
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
7
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
8
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
9
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
10
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
11
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
12
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
13
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
14
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
15
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
16
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
17
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
18
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
19
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
20
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...

त्या पुस्तकावर बंदी घालावी  : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 12:56 IST

काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देत्या पुस्तकावर बंदी घालावी : हिंदू जनजागृती समितीची गृहमंत्र्यांकडे मागणी लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा

मालवण : काँग्रेसने प्रसारित केलेल्या वीर सावरकर कितने वीर या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकर व नथुराम गोडसे यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन देशात धार्मिक व जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप हिंदू जनजागृती समितीने करीत या पुस्तकावर बंदी घालून लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे देशाच्या गृहमंत्र्यांकडे करण्यात आली आहे.याबाबतचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्यावतीने कुडाळ-मालवणच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांना मालवण तहसील कार्यालय येथे देण्यात आले. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे कार्यकर्ते शिवाजी देसाई, मधुसूदन सारंग, अशोक ओटवणेकर, चंद्रकांत भोजने, अनिकेत फाटक आदी उपस्थित होते.

वीर सावरकर कितने वीर? या पुस्तकात ज्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशहितासाठी व देशाच्या अस्मितेसाठी आयुष्य वेचले, त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यात आले आहेत. लेखकाने सावरकर व नथुराम गोडसे यांच्याविषयी चुकीची व अश्लाघ्य माहिती पुस्तकातून प्रसिद्ध केली आहे, त्यामुळे लेखकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. या पुस्तकावर तत्काळ बंदी घालावी.यापुढे सावरकर यांचाच नव्हे तर कोणत्याही राष्ट्रपुरुषांचा होणारा अपमान थांबविण्यासाठी शासनाने नवीन कायदा बनवावा. त्यात कठोर कारवाईची व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची तरतूद असावी. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तत्काळ भारतरत्न म्हणून जाहीर करावे, अशा मागण्या या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Hindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीsindhudurgसिंधुदुर्ग