शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Satara News: स्वत:च्या शेतात गवत पेटविले, आग लागली दुसऱ्याच्या उसाला; दोघांवर गुन्हा नोंद

By नितीन काळेल | Updated: March 3, 2023 14:17 IST

शेतकऱ्याचे मोठे नुकसान

सातारा : शेतातील गवत पेटविताना आवश्यक ती उपाययोजना न केल्याने शेजारील शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. तसेच शेती साहित्याचेही नुकसान झाले. ही घटना माण तालुक्यातील वडगाव येथे घडली. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी विजयकुमार दगडू ओंबासे (रा. वडगाव) या शेतकऱ्याने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार रघुनाथ गणपत बोराटे, विशाल रघुनाथ बोराटे (दोघेही रा. बिदाल, ता. माण) यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे. दि. १ मार्च रोजी सकाळच्या सुमारास वडगाव येथील खोरीचा तलाव नावाच्या शिवारात हा प्रकार घडला आहे. संशयितांनी स्वत:च्या शेतातील गवत पेटविले होते; पण आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली नव्हती. त्यामुळे गवताला लागलेली आग तक्रारदाराच्या उसात गेली. तक्रारदाराचा एक वर्ष झालेला ३० गुंठे क्षेत्रात ऊस होता. तसेच ठिबक सिंचनची पाइप, केबल तसेच इतर शेती उपयोगी साहित्य आगीत सापडले. आग लागल्याने आंब्याचे झाडही होरपळले. त्याचबरोबर आग पसरत गेल्यामुळे बाजूच्या शेतकऱ्यांच्या पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याप्रकरणी दहिवडी पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंद झाला आहे. हवालदार बी. एस. खांडेकर हे अधिक माहिती घेत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग