शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:35 IST

शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.

ठळक मुद्देशाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या रिक्षाचे चाक निखळलेसाताऱ्यातील घटनेने खळबळ : मोठा अनर्थ टळला

सातारा : शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या भरधाव रिक्षाचे चाक निखळल्याने शाळकरी मुलांसह नागरिकांच्या काळजाचा थरकाप उडाला. मात्र, रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांनी धाव घेऊन रिक्षाला हातभार लावल्याने मोठा अनर्थ टळला.याबाबत अधिक माहिती अशी,लहान मुलांची शाळा सुटल्यानंतर एक रिक्षाचालक पाच-सहा मुले घेऊन रिक्षातून घरी सोडण्यासाठी निघाला होता. समर्थ मंदिरहून राजवाड्याकडे येत असतानाच गोल मारूती मंदिराजवळ भरधाव रिक्षाचे उजव्या बाजूचे पाठीमागील चाक अचानक निखळले.

चाक बाजूला तीव्र उतारावरून गडगडत गेल्यामुळे मधल्या रॉडवर रिक्षा घासत काही अंतर पुढे गेली. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर वर्दळ होती. हा अपघात पाहून नागरिकांच्या काळजाचा अक्षरश: थरकाप उडाला. रिक्षातील मुलांनी आरडाओरड केल्यामुळे काही नागरिकांनी तत्काळ धाव घेऊन रिक्षाला हातभार लावला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.रिक्षा चालकाने या अपघातानंतर रिक्षाची अन्य दोन चाके तपासली असता या दोन्ही चाकांचेही नटबोल्ट सैल झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. जाणूनबुजून कोणीतरी खोडसाळपणे हा प्रकार केला असावा, अशी शंका रिक्षा चालकाने यावेळी व्यक्त केली. चालकाने पुन्हा रिक्षाला चाक बसवून मुलांना सुखरूप घरी सोडले.

टॅग्स :SchoolशाळाSatara areaसातारा परिसर