शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गावाकडच्या चटणीचा काय वर्णावा थाट! महानगरांमधून वाढतेय मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 23:43 IST

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे.

ठळक मुद्दे मिरची पावडर तयार करून शहरांकडे नेण्याकडे दिसतोय कल

सातारा : महानगरांमध्ये वाढत जाणारे सिमेंटचे जंगल आणि लुप्त झालेले अंगण यामुळे उन्हाळी कामांसाठी तेथील महिलांना साताऱ्याचा आसरा घ्यावा लागत आहे. शहरात उपलब्ध होणाºया वस्तू आणि अपार्टमेंटमध्येही जिवंत असलेली माणुसकी यामुळे साताºयाच्या अंगणात सध्या मुंबईकरांच्या मसाल्याचं वाळवणं पडलेलं दिसत आहे.नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्तानं आपलं गाव सोडून मोठ्या शहरात वसलेल्या कुटुंबाला वर्षभराची चटणी, पापड, कुरडई, सांडगे आदी करण्यासाठी साताºयाकडे किंवा त्यांच्या गावाकडे जावे लागते.एप्रिल महिन्यात मुलांची परीक्षा संपल्यानंतर सर्वत्रच मिरची आणणे निवडणे, भाजणे, मसाला तळणे आणि मिरची कांडून आणण्याची धांदल सुरू असते.मोठ्या शहरांत घरे जवळ जवळ असल्यामुळे पदार्थ करणं आणि वाळत घालणं यासाठी जागा नसल्यामुळे अडचण होत आहे.'दरांमध्ये तिपटीने फरकसाताºयात गुंटूर १२०-१२५, ब्याडगी १८०-२०० व लवंगी मिरची १३० ते १३५ रुपये किलो या दराने विक्री होत आहे. एक किलो मिरचीसाठी साधारण १५० ते २५० रुपयांचा मसाला लागतो. मिरची कांडण्यासाठी १५ पंधरा रुपये घेतात. महानगरांमध्ये मिरची आणि मसाला या दोन्हीबरोबरच कांडण्याचे दरही तिप्पट आहेत. चार जणांच्या कुटुंबाला तीन किलो चटणी वर्षाला पुरून उरते. जागेच्या अडचणीबरोबरच दरांच्या आकड्यांची बेरीज केली तर साताºयात किंवा गावात येऊन मिरची पावडर तयार करून नेणं परवडत असल्याचे मुंबईस्थित गृहिणी मंदाकिनी काळभोर यांनी सांगितले.वेफर्स अन् कुरवड्याहीमहानगरांमध्ये राहणाºया महिला साताºयातून मिरची पावडरबरोरबच वेफर्स, पापड, सांडगे, कुरडई, सालपापड्या, उपवासाचे पापड आदी वर्षभराचे तळण प्रकार येथूनच करून मुंबईला घेऊन जातात.वर्षाचे धान्य देण्याकडेही कलमुंबई-पुण्यात टेरेसही रिकामे नसल्याचे चित्र दिसते. त्यामुळे शेतातील धान्य उन्हाळी आणि दिवाळी सुटीत घेऊन जाण्याकडे कल आहे. येथे कडक उन्हात वाळवलेले धान्य वर्षभर तेथे खराब होत नाही.पुण्या-मुंबईकडून गावाकडे आलेल्यांची चटणी करण्याची धांदल जाणवते. दिवसाकाठी पन्नास ते साठ किलो लाल मिरचीची विक्री होते. मोठ्या शहरांच्या तुलनेत साताºयात मसाल्याचे दरही चाळीस टक्क्यांनी कमी आहेत.- अशोक माने,मिरची विक्रेता