शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
2
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
3
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
4
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
5
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
6
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
7
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
8
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
9
एका कुशीवरुन दुसऱ्या कुशीवर... पण काही केल्या झोपच येईना; 'या' ६ टिप्स गाढ झोपेमागचं रहस्य
10
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
11
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
12
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
13
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
14
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
15
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
16
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
17
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
18
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
19
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
20
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?

धोम-बलकवडीचे पाणी पोलीस बंदोबस्तात !

By admin | Updated: October 30, 2015 23:29 IST

‘पाटबंधारे’ बैठकीतील निर्णय : रामराजे-मकरंद पाटलांच्या सूचनेनंतर प्रशासन कामाला

सातारा : पावसाने पाठ फिरविल्याने दुथडी भरून वाहणारी धोम-बलकवडी ही दोन्ही धरणे कोरडी ठाक पडण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर पाण्याची आवर्तने सुरू करताना कालवे फोडून पाणी चोरीला जाण्याचे प्रकार होऊ शकतात, त्यामुळे धरणातील पाणी पाटात सोडताना जागोजागी बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार मकरंद पाटील यांनी प्रशासनाला दिल्या. धोम-बलकवडी धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे वाई, कोरेगाव, फलटण या तिन्ही तालुक्यांत चिंतेचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांची शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांची या बैठकीला उपस्थिती होती.रामराजेंनी धोम-बलकवडीत अत्यल्प पाणीसाठा असल्याने चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘अधिकाऱ्यांनी अत्यंत नेटके नियोजन केले, तरच रब्बी हंगामात पिकांना पाणी देता येईल. वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण या तालुक्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. दोन्हींकडे पाणी योग्य प्रमाणात द्यायला हवे.’ (प्रतिनिधी)