शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

वांग-मराठवाडीचे काम बंद पाडणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:41 IST

याबाबत श्रमिक मुक्तीदलाचे राज्य संघटक दिलीप पाटील व सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांग- मराठवाडीच्या विस्थापित धरणग्रस्तांचे कऱ्हाड, पाटण ...

याबाबत श्रमिक मुक्तीदलाचे राज्य संघटक दिलीप पाटील व सुरेश पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, वांग- मराठवाडीच्या विस्थापित धरणग्रस्तांचे कऱ्हाड, पाटण तालुक्याच्या लाभक्षेत्रातील ४६ गावात प्रत्येकी किमान ०.८० आर जमीन देऊन पुनर्वसनाचे अभिवचन तत्कालीन आयुक्त अरूण भाटिया यांनी दिले होते; मात्र तेवढी जमीन उपलब्ध होत नाही, असे कारण देत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या कडेगाव व खानापूर तालुक्यातील लाभक्षेत्रात त्यांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात आला. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनावर आहे. आमच्या बुडीत क्षेत्रातील भूखंड वर्ग-१ मध्येच होते; मात्र नवनिर्मित गावठाणातले भूखंड वर्ग - २ मध्ये देण्यात आले. नंतर ते वर्ग - १ मध्ये कोणतेही कर न आकारता म्हणजे विनामूल्य बदलाचे आदेश शासनाने २०१८ मध्ये काढले आहेत. मग आता ही कर वसुली कशासाठी?

धरणग्रस्तांना दिलेल्या गावठाणात आजही नागरी सुविधा परिपूर्ण नाहीत. दुरुस्तीच्या नावानेही शिमगा आहे. शिवाजीनगर या गावठाणाचे आजही कमी-जादा पत्रक नाही. गावठाणाच्या हद्दी निश्चित नाहीत. स्थानिकांची अतिक्रमणे आहेत. नागरी सुविधा नाहीत. ती सुरू करायला कोरोनाचे कारण सांगून नकार दिला जातो. मग नियमबाह्य कर वसुलीवेळी कोरोना कुठे गेला? हा अन्याय थांबवा, अन्यथा वांग मराठवाडीचे काम बंद पाडावे लागेल, असा इशारा दिला आहे.