शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

आता प्रतीक्षा पावसाची...!

By admin | Updated: June 11, 2014 01:04 IST

लांबलेला मान्सून : हंगामी व्यावसायिकांच्या नजरा आकाशाकडे

सातारा : निसर्गाने भारताला तीन ऋतू बहाल केले आहोत. या तिन्ही ऋतुंवर भारतामध्ये अनेक हंगामी व्यवसायही सुरू आहेत. सध्या मान्सूनची चाहूल लागल असून या पावसाला सुरुवात झाली नसल्याने हंगामी व्यवसायिकांना पावसाची प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच काम नाही.साधारणत: जुनच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाळ्याला सुरुवात होते. यामुळे छत्री, रेनकोट, जर्कीन हा व्यवसाय तेजीत राहतो. अनेक व्यवसायिक लाखो रुपयांची उलाढाल करतात. या महिनाभरात हा व्यवसाय नफा मिळवून देणारा असल्याने अनेकजण व्याजापोटी भांडवल घेऊन यात पैसे गुंतवितात. परंतु वेळेवर पाऊस आला नाही तर हे व्यवसायिक अडचणीत येतात. यामुळे सध्या अनेक व्यावसायिकांच्या नजरा मान्सूनमध्येच्या ढगांकडे आहेत.यंदा प्रमाणापेक्षा अधिक वळिवाचा पावसाने हजेरी लावली. त्याचा फायदा शेतीसाठी झाला असला तरी या अवकाळी पावसामुळे लाखो रूपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेतातील कामे शेतकऱ्यांनी वेळेत पूर्ण केली असती तर पेरणीसाठी मानसुनच्या पावसाची गरज असल्याने सध्या सर्वत्र मानसुनच्या पावसाची वाट पहावी लागत आहे. गतवर्षी मानसुनच्या पावसाने वेळेत हजेरी लावली नसल्याने यावर्षी अजूनही बाजारात छत्री, रेनकोट, जर्कीन दिसत नाहीत. मात्र हंगामी व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी मानसून सुरू होताच. व्यवसायात गुंतवूणक करून व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहेत. (प्रतिनिधी)