शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:40 IST

सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी ...

सातारा : शासन नियमांचे नागरिकांकडून वारंवार उल्लंघन केले जात असून, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी संचारबंदीच्या अटी शिथिल केल्याने बाजारपेठेत सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ या वेळेत नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. शहरातील खणआळी, मोती चौक, जुना मोटर स्टॅँड, तहसील कार्यालय परिसर गर्दीने गजबजून जात आहे. शहरात कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आल्याने नागरिक निर्धास्त झाले आहेत.

पालिकेची दंडात्मक कारवाई बारगळली

सातारा : पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्यांवर सुरू केलेली कारवाईची मोहीम थंडावली आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक बाजारपेठेत मास्कविना निर्धास्तपणे वावरत आहेत. सार्वजनिक ठिकाणी वारताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापारणाऱ्यांवर पाचशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी निर्गमित केले आहेत. यानंतर पालिकेकडून शहरात दंडात्मक कारवाईची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. मात्र, गेल्या महिनाभरापासूून ही मोहीम पूर्णपणे थंडावली आहे.

झुडपांमुळे पुलावर अपघाताचा धोका

किडगाव : सातारा-वाई मार्गावर असेल्या वर्ये पुलाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपांचे साम्राज्य वाढले आहे. या झुडपांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी या झुडपांचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. धोकादायक वळण त्यात झुडपांचे साम्राज्य वाढल्याने वाहनधारकांची फसगत होत आहे. पुणे-बंगळुरू महामार्गाला जोडणारा हा मार्ग असल्याने वाहनधारकांची या मार्गावरून सतत रेचलेच सुरू असते. त्यामुळे बांधकाम विभागाने ही झुडपे तातडीने हटवावीत, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांमधून होत आहे.