शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

वेटणे झाले जलस्वयंपूर्ण ग्राम

By admin | Updated: November 9, 2014 23:26 IST

राजकारणविरहित काम : बंधाऱ्यांच्या माध्यमातून गाव झाले जलमय

पुसेगाव : दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात वेटणे गावाची भूजलपातळी कमालीची खालवली होती. गावच्या ओढ्याचे पाणी दिवाळीनंतर पाहायला मिळत नव्हते; पण मागील दुष्काळाबासून बोध घेऊन गावकऱ्यांनी ओढ्यावर मोठ्या प्रमाणात बंधारे बांधण्याचे काम हाती घेतले. जूनच्या पहिल्याच पावसात सर्व बंधारे भरून वाहू लागले. हे सारे पाहताना हाच का दोन वर्षांपूर्वीचा ओढा, असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे. मागील दुष्काळ, नापिकी, चारा छावणीचा घ्यावा लागलेला आधार या सर्व गोष्टींवर मात कण्याचा चंग सरपंच पोपटराव नलवडे व ग्रामपंचायत सदस्यांनी बांधला. राजकारण आड न आणता गावच्या भल्यासाठी प्रथम मुख्यमंत्री निधीतून दोन बंधारे मंजूर केले. त्यानंतर भूजल सर्वेक्षण विभागाच्या माध्यामातून दोन व आमदारांच्या विकास निधीतून दोन बंधारे अशा सहा बंधाऱ्यांचे काम बघता बघता पूर्ण झाले आणि आज नेर धरणात फक्त वेटणेच्या ओढ्याचा पाणी आजतागायत सुरू असल्याचे पाहायाला मिळत आहे. या पाण्यामुळे ऐन उन्हाळ्यापर्यंत विहिरींमधील पाणी टिकणार आहे. आज गावातील ९० टक्के विहिरींची पाणीपातळी जमिनीबरोबर असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारी विकासनिधी कसा वापरायचा, याचा उत्तम नमुना म्हणून वेटणे गावाने आदर्श उभा केला आहे.बंधारे उभारणीच्या कामी वेटणेचे ग्रामपंचायात सदस्य विमल नलवडे,स् ांजय नलवडे, हणमंत देवकर, शांताबाई नलवडे, संजय कोरडे, मनीषा खरात या सर्वांनी मोलाची कामगिरी बजावली. (वार्ताहर)सलग दुष्काळाने शेतकरी कोलमडून गेला होता. काहीही करून पावसाचे पाणी अडविणे ही काळाची गरज होती. म्हणून आज ६ बंधाऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर पाणी अडविण्यात यश मिळाले आहे. कोणतेही राजकारण न करता जर काम केले तर मोठ्या प्रमाणात यश मिळते.- पोपटराव नलवडे, सरपंच, वेटणे