शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

कराडात ऊस दर संघर्ष समितिची पायी दिंडी, शेतकरी संघटना एकवटल्या 

By प्रमोद सुकरे | Updated: November 13, 2022 12:09 IST

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली.

कराड : सातारा जिल्ह्यामधील कारखान्यांनी उसाची पहिली उचल ३५०० रुपये द्यावी यासाठी कोपर्डी हवेली येथे पहिली ऊस परिषद पार पडली. यावेळी ऊस परिषदेमध्ये आंदोलनाचे टप्पे शेतकऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार सोमवारी दि.१४ रोजी कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ देवाचे दर्शन घेऊन बनवडी फाटा, कृष्णा कॅनॉल, मंगळवार पेठ कराड ते यशवंतराव चव्हाण  समाधीस्थळ प्रीतीसंगम अशी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची पायी दिंडी काढण्याचे ठरले होते.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्रामध्ये सहकाराचा पाया रोवला. शेतकऱ्यांचे जीवनात आर्थिक उन्नती यावी शेतकरी सुखी व्हावा समाधानी व्हावा यासाठी सहकारी तत्त्वावर साखर कारखान्याची निर्मिती केली. परंतु आत्ताचे साखर सम्राट हे साखर कारखान्याचे मालक असल्यासारखे वागत आहेत. शेतकऱ्यांना विचारात घेऊन त्यांच्या उसाला योग्य भाव द्यावा तसेच शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये साखर कारखाने यशवंतराव चव्हाण यांचा आदर्श घेऊन आपला पहिला हप्ता ३०००च्या पुढे जाहीर करत आहेत. त्यामुळे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला सर्व शेतकरी यावेळी नमन करून  त्यांचे नाव घेऊन राजकारण, समाजकारण करणाऱ्या तुमच्या कर्मभूमीतील साखर कारखानदारांना सुबुद्धी द्यावी, असं साकडं ऊस दर संघर्ष समिती व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने घालण्यात येणार आहे

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावेमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सातारा जिल्ह्यातील आहेत. ते स्वतः शेतकरी असून त्यांना शेतकऱ्यांबद्दल अस्ता आहे .हे वारंवार दिसूनही आलेले आहे. आमची त्यांना विनंती आहे आपण जिल्ह्यातील ऊसदर प्रश्न लक्ष घालावे आणि शेतकऱ्यांच्या पहिल्या उचलीचा तिढा लवकरात लवकर सोडवावा .ऊस दर प्रश्न लवकरात लवकर बैठकीचे नियोजन करण्यात यावं असे आव्हान ऊसदर संघर्षाची वतीने सचिन नलवड़े यांनी केले आहे.

जाहिररित्या बोलावे...शेजारील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कारखाने एक रकमी ३२००च्या आसपास दर देत आहेत. त्यांची रिकवरी ही आपल्या कारखान्या एवढीच आहे मग आपले कारखाने पहिला हप्ता ३००० च्या पुढे का देऊ शकत नाहीत? याचं कारण त्यांनी जाहीर रित्या सांगावे.  उपपदार्थाचा हिशोब आपण का दिला नाही हेही जाहीर रित्या सांगावे असे आव्हान ऊस दर संघर्षित समितीच्या वतीने विश्वास जाधव यांनी केले आहे.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखाने