शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

मजुरांअभावी टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांवर संकट-बदलते वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 00:20 IST

पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस बदलती वातावरणीय परिस्थिती, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत ...

ठळक मुद्देअपेक्षित दर नसतानाही केवळ दर वाढेल आशेवर टिकून

पिंपोडे बुद्रुक : दराची लॉटरी तर कधी दराअभाव बांधावर अथवा रस्त्यावर होणारा लाल चिखल यामुळे बेभरवशी झालेल्या टोमॅटो उत्पादनातून किमान आर्थिक नफा मिळावा, यासाठी शेतकºयांकडून टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन केले जात आहे.

वाढता भांडवली खर्च, दिवसेंदिवस बदलती वातावरणीय परिस्थिती, मजुरांचा तुटवडा आदी कारणांमुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनासाठी मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असून, ही परिसरातील शेतकरी टोमॅटोचे उच्चांकी उत्पादन घेत आहेत. परंतु गेल्या काही दिवसांत टोमॅटोच्या दरात होणारा चढ-उतार यामुळे शेतकºयांना टोमॅटो उत्पादनातून तोटा सहन करावा लागत आहे. यासाठी परिसरातील शेतकºयांकडून टोमॅटोच्या बारमाही उत्पादनावर भर दिल्याचे दिसत आहे. यात वर्षभरात शेतकºयांकडून काही महिन्यांच्या फरकाने टोमॅटोची लागवड करून संपूर्ण वर्षभर माल बाजारात पाठविण्यासाठी प्रयत्न केला जातो. त्यामुळे बाजारातील अधूनमधून वाढणाºया वाढीव दरचा फायदा टोमॅटो उत्पादक शेतकºयाला होण्याची शक्यता असते.

शेतकºयांकडून केल्या जाणाºया बारमाही नियोजनातून काही अंशी फायदा मिळत असला तरी संबंधित पिकाचा भांडवली खर्च विचारात घेता शेतकºयांना बारमाही नियोजन करणे आर्थिकदृष्ट्या जिकिरीचे झाले आहे. याशिवाय त्यातून अपेक्षित दर मिळून नफा मिळणेही अनिश्चितच आहे.प्रक्रिया उद्योगसाठी सहकार्य गरजेचे..पिंपोडे बुद्रुक येथील टोमॅटोवर प्रक्रिया करून चिप्स, सॉस व इतर काही पदार्थ तयार करण्यास शासनाने शेतकºयांना प्रोत्साहित करून मदत केल्यास शेतकºयांना निश्चितच याचा मोठा फायदाहोईल. 

दरातील चढ-उतारामुळे शेतकरी टोमॅटो उत्पादनाचे बारमाही नियोजन करत असले तरी भांडवली खर्च जादा असल्याने एखाद्या वेळेस जादा दर मिळूनही निव्वळ नफा मिळणे अशक्य झाले आहे.-गणेश धुमाळ, चेअरमन, विकास सेवा सोसायटी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरी