शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला, त्यांना धनुष्यबाण मागण्याचा अधिकार नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2023 21:07 IST

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

पांचगणी :  धनुष्यबाण नेहमी बाळासाहेबांचा राहिला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला. त्यांना धनुष्यबाण मागण्याचाही अधिकार नाही.  जे काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांना ना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार आहे, ना धनुष्यबाण वापरायचा अधिकार आहे, अशा शब्दात शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटाला टोला लगावला. तसेच, महाराष्ट्रात झालेलं मोठ बंड हे बाळासाहेबांच्या विचारासाठीच झाल्याचा पुनरुच्चारही केसरकर यांनी केला.

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाच्या सांगता समारंभास शालेय मंत्री दिपक केसरकर आले होते यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. त्याचबरोबर नितीन भाई भिलारे यांची उपस्थिती होती. ते पुढे म्हणाले हे पक्षांतर्गत बंड होत. माझी खात्री आहे भविष्यात सर्वच्या सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारासोबत रहातील.   बाळासाहेबांनी मला एकदा पंतप्रधान करा मी ३७० कलम एका दिवसात रद्द करतो. त्यामुळे हिंदुत्ववादी विचारांशी बाळासाहेबांचा विचार पक्का होता. असे सांगून ते पुढे म्हणाले  वैष्णव देवीची यात्रा दहशतवाद्यांनी थांबवली. तेव्हा बाळासाहेबांनी एकच सांगितले एकही विमान हज साठी उडणार नाहीं. हिंदुत्वासाठी त्यांनी ठाम निर्णय घेतले. बाळासाहेबांचे हिंदुत्व हे कोणत्याही धर्मावर अधारीत  नव्हते. जो हिंदुस्थानवर प्रेम करतो तो हिंदू.  तेच हिंदुत्त्व  सोडून तुम्ही काँग्रेसच्या पुढाऱ्याला काश्मीर मध्ये जावून मिठी मारणार असाल तर बाळासाहेबांचे काय शिल्लक रहाणार आहे. महाराष्ट्रात आणि हिंदुस्थानात हे पाप कधीही फेडल जावू शकत नाही. अस मला स्वतःला वाटत. 

केसरकर पुढे म्हणाले, उद्या बाळासाहेबांची जयंती आहे. त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवण आणि त्याची अंमबजावणी करण हीच आत्ताच्या परिस्थितीमध्ये बाळासाहेबांच्या संदर्भातली खरी आदरांजली ठरेल.आणि आमचा जो क्लेम आहे. तो जूनियन क्लेम आहे. कुठल्याही पक्षाचे अस्तित्व तो राज्यस्तरावरचा आहे. की देश स्तरावरचा त्या पक्षाला मिळालेल्या मतांवर ठरतं. किती आमदार व खासदार निवडून आले. यांना किती मते मिळाली. यावर त्या पक्षाला रिकगनेशन दिलं जातं. ज्याच्याकडे जास्त आमदार, खासदार आहेत, त्यालाच रिकगनेशन दिलं जातं असेल तर त्याला तो न्याय मिळाला पाहिजे, आणि तो आम्हाला मिळेल याची खात्री आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Shiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे