शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या ! 

By नितीन काळेल | Updated: September 23, 2024 19:14 IST

उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन 

सातारा : सातारा तालुक्यातील रेवंडेत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. लोकांना पाणी मिळत नाही, असा आरोप करत गावातील महिलांनी उद्धवसेनेच्या नेतृत्वाखाली सातारा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. यावेळी पाण्यावरून महिला आक्रमक झाल्या. यादरम्यान, योजनेची दुरुस्ती करुन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.रेवंडे गावात आठ महिन्यांपूर्वी पेयजल योजना झाली. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे याबाबत महिलांनी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना माहिती दिली होती. त्यानंतर मोहिते हे रेवंडे गावात गेले. तेथे पाणी योजनेची वस्तुस्थिती पाहिली. त्यानंतर सोमवारी सकाळी महिलांसह शिवसैनिक सातारा पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आले. यावेळी शिवसैनिक आणि महिलांनी आक्रमकपणे पाणी योजनेचा विषय मांडला. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्धवसेना आणि महिलांनीही आंदोलन तात्पुरते स्थगित केले.सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, विनायक भोसले, वैशाली भोसले, शोभा भोसले, नंदा भोसले, अनुसया भोसले, विजया भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीWomenमहिला