शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Satara: रेवंडे पाणी योजनेचे काम निकृष्ट; महिलांचा गटविकास अधिकारी कार्यालयात ठिय्या ! 

By नितीन काळेल | Updated: September 23, 2024 19:14 IST

उद्धवसेनेच्या नेतृत्वात महिला आक्रमक : दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन 

सातारा : सातारा तालुक्यातील रेवंडेत आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पाणीपुरवठा योजनेचे काम निकृष्ट झाले आहे. लोकांना पाणी मिळत नाही, असा आरोप करत गावातील महिलांनी उद्धवसेनेच्या नेतृत्वाखाली सातारा गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या मारला. यावेळी पाण्यावरून महिला आक्रमक झाल्या. यादरम्यान, योजनेची दुरुस्ती करुन दोषींवर कठोर कारवाईचे आश्वासन देण्यात आले. त्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आले.रेवंडे गावात आठ महिन्यांपूर्वी पेयजल योजना झाली. या योजनेचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे याबाबत महिलांनी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांना माहिती दिली होती. त्यानंतर मोहिते हे रेवंडे गावात गेले. तेथे पाणी योजनेची वस्तुस्थिती पाहिली. त्यानंतर सोमवारी सकाळी महिलांसह शिवसैनिक सातारा पंचायत समितीत गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनात आले. यावेळी शिवसैनिक आणि महिलांनी आक्रमकपणे पाणी योजनेचा विषय मांडला. तसेच दोषींवर कठोर कारवाईची मागणीही केली. यावर गटविकास अधिकाऱ्यांनी दोषींवर कठोर कारवाही करण्याचे आश्वासन दिले. तसेच उद्धवसेना आणि महिलांनीही आंदोलन तात्पुरते स्थगित केले.सातारा तालुकाप्रमुख सागर रायते, सुनील पवार, प्रणव सावंत, शिवराज टोणपे, रवींद्र भणगे, हरी पवार, इम्रान बागवान, अनिल गुजर, विनायक भोसले, वैशाली भोसले, शोभा भोसले, नंदा भोसले, अनुसया भोसले, विजया भोसले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरWaterपाणीWomenमहिला