शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

पावसाची दडी! कोयनेतील आवक बंद; धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज

By नितीन काळेल | Updated: August 18, 2023 12:41 IST

पावसाअभावी चिंता निर्माण

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात दहा दिवसांपासून पावसाची दडी असल्याने धरणातील पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली नाही. त्यातच कोयना धरणात दोन दिवसांपासून आवक बंद झाली आहे. त्यामुळे सध्या ८४ टीएमसीच पाणीसाठा आहे. अजुनही धरण भरण्यासाठी २१ टीएमसीची गरज आहे. मात्र, पावसाअभावी चिंता वाढली आहे.पावसाळ्याचे अडीच महिने उलटून गेले आहेत. आतापर्यंत पश्चिम भागातच दमदार पाऊस झाला. यामुळे गेल्या दीड महिन्यात धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा वाढला. पण, मागील दहा दिवसांपासून बहुतांशी भागात पावसाची दडी आहे. धरणक्षेत्रातही अत्यल्प पाऊस पडत आहे. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक थांबली आहे. परिणामी पाणीसाठ्यात वाढ होताना दिसून येत नाही. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला अवघा ९ तर नवजा येथे १३ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. तर महाबळेश्वरला ३० मिलीमीटर पाऊस पडला आहे. एक जूनपासून आतापर्यंत कोयनेला ३२६९ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर महाबळेश्वरला ४३५५ आणि सर्वाधिक पावसाची नोंद नवजा येथे ४६४७ मिलीमीटर पडलेला आहे.यंदा या भागात पावसाचे प्रमाण चांगले राहिले असलेतरी धरणे भरण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे. कारण, प्रमुख धरणे भरण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यातच जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण कोयना आहे. या धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ आहे. सध्या या धरणात ८४.१० टीएमसी पाणीसाठा आहे. त्यातच दोन दिवसांपासून धरणातील आवक बंद आहे. हे धरण भरण्यासाठी अजून २१ टीएमसी पाणी लागणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण