शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार थांबवला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे २१,००० कोटी पणाला, काश्मीरच्या अर्थव्यवस्थेची मोठी हानी, देशाला होणार हे १० तोटे 
3
पहलगाम दहशतवादी हल्ला : मृत जगदाळेंच्या कुटुंबीयांनी शरद पवारांना सांगितली आपबिती; संसदेत मुद्दा उचलण्याची केली मागणी
4
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
5
Stock Market Today: ७ दिवसांच्या तेजीनंतर शेअर बाजार सुस्तावला, Sensex मध्ये १४० अंकांची घसरण; Tata Consumer, Eternal, ONGC टॉप लूझर्स
6
सिंधू पाणी करार थांबवल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
7
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
8
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
9
"गेल्या महिन्यात काश्मीरला जायचा विचार करत होतो...", पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रसाद खांडेकरची पोस्ट
10
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
11
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
12
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
13
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
14
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
15
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
16
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
17
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
18
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
19
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
20
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा

सातारा जिल्ह्यातील पहिला गोबरधन प्रकल्प वेळेत कार्यान्वीत

By नितीन काळेल | Updated: August 1, 2023 19:07 IST

ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया : तयार गॅसचा वापर अंगणवाडीत आहारासाठी

सातारा : घनकचरा व्यवस्थापन काळाची गरज बनल्याने जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वाई तालुक्यातील वेळेत पहिला गोबरधन प्रकल्प कार्यान्वीतही झाला आहे. याचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या हस्ते झाले. तर येथील तयार गॅस अंगणवाडीला जोडला असून त्यावर आहार शिजविण्यात येत आहे.स्वच्छ भारत मिशनच्या अपारंपरिक उर्जा निर्मितीच्या महत्वकांक्षी उपक्रमांतर्गत सातार जिल्हा परिषदेमार्फत वेळे येथे गोबरधन प्रकल्प साकारला आहे. कारण, दिवसेंदिवस घनकचऱ्याचा प्रश्न गंभीर समस्या बनू पाहत आहे. त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनसाठी याेग्य उपाय म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे. तसेच याठिकाणी जवळील हाॅटेल्स, घरातील ओल्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तर सध्या प्रकल्पात गॅस तयार होत आहे. या गॅसचा उपयोग अंगणवाडीला होत आहे. त्यासाठी जोडणीही करण्यात आली असून त्यावर आहार शिजवला जाणार आहे. तर भविष्यात वीज तयार केली जाणार आहे. यामुळे गावाला आऱ्थक उत्पादनाचाही मार्ग मिळणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरwai-acवाई