शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

जिल्ह्यातील तापमान ३९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान सतत वाढत चालले असून दोन दिवसांत साताऱ्यातील पारा ३९ अंशावर राहिला आहे, ...

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान सतत वाढत चालले असून दोन दिवसांत साताऱ्यातील पारा ३९ अंशावर राहिला आहे, तर दुष्काळी भागात ४० अंशापर्यंत तापमान पोहोचले आहे. यामुळे पश्चिमेकडील नागरिक उकाड्याने , तर दुष्काळी भागातील लोक उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही ३९ अंशापर्यंत पोहोचले होते, तर आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासून पहिले चार दिवस कमाल तापमान ३८ अंशापर्यंत होते. मात्र, ५ आणि ६ एप्रिलला तापमानात जवळपास एक ते दीड अंशाने वाढ झाली.

सातारा शहरात सोमवाारी कमाल तापमान ३९.०२, तर मंगळवारी ३९ अंशावर होते. यामुळे लवकरच पारा ४० वर जाण्याची चिन्हे आहेत. तसेच ऊन वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीच्यावेळी उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत, तर ग्रामीण भागात उन्हामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.

चौकट :

सातारा शहरातील कमाल तापमान असे :

दि. २८ मार्च ३८.०५, दि. २९ मार्च ३८.०९, दि. ३० मार्च ३७.०३, दि. ३१ मार्च ३८.०४, दि. १ एप्रिल ३८.०२, दि. २ एप्रिल ३७.०७, दि. ३ एप्रिल ३७.०३, दि. ४ एप्रिल ३८.०१, दि. ५ एप्रिल ३९.०२ आणि ६ एप्रिल ३९

................................