शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तापमान ३९ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:40 IST

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान सतत वाढत चालले असून दोन दिवसांत साताऱ्यातील पारा ३९ अंशावर राहिला आहे, ...

सातारा : जिल्ह्यात किमान आणि कमाल तापमान सतत वाढत चालले असून दोन दिवसांत साताऱ्यातील पारा ३९ अंशावर राहिला आहे, तर दुष्काळी भागात ४० अंशापर्यंत तापमान पोहोचले आहे. यामुळे पश्चिमेकडील नागरिक उकाड्याने , तर दुष्काळी भागातील लोक उन्हाच्या तीव्र झळांनी हैराण झाले आहेत.

जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धापासून किमान तसेच कमाल तापमानात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. कमाल तापमान तर सतत ३५ अंशावर होते. मार्च महिन्यातच कमाल तापमानही ३९ अंशापर्यंत पोहोचले होते, तर आता एप्रिल महिना सुरू झाल्यापासून पहिले चार दिवस कमाल तापमान ३८ अंशापर्यंत होते. मात्र, ५ आणि ६ एप्रिलला तापमानात जवळपास एक ते दीड अंशाने वाढ झाली.

सातारा शहरात सोमवाारी कमाल तापमान ३९.०२, तर मंगळवारी ३९ अंशावर होते. यामुळे लवकरच पारा ४० वर जाण्याची चिन्हे आहेत. तसेच ऊन वाढल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. रात्रीच्यावेळी उकाड्याने नागरिक हैराण होत आहेत, तर ग्रामीण भागात उन्हामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. शेतकरी वर्ग सकाळी व सायंकाळच्या सुमारास शेतीची कामे करत आहे.

चौकट :

सातारा शहरातील कमाल तापमान असे :

दि. २८ मार्च ३८.०५, दि. २९ मार्च ३८.०९, दि. ३० मार्च ३७.०३, दि. ३१ मार्च ३८.०४, दि. १ एप्रिल ३८.०२, दि. २ एप्रिल ३७.०७, दि. ३ एप्रिल ३७.०३, दि. ४ एप्रिल ३८.०१, दि. ५ एप्रिल ३९.०२ आणि ६ एप्रिल ३९

................................