शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

आरळेत २५ एकरवरील ऊस खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:38 IST

शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे ...

शिवथर : आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबत आग कशी लागली की लावली गेली, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू होती. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत.

याबाबत आरळे येथील मळवी या शिवारात बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास अचानक आग लागली. या लागलेल्या आगीत १९ शेतकऱ्यांचा आठ हेक्‍टरवरील ऊस जळून खाक झाला. यात जवळ जवळ २३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. यात काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचनसह इतर शेतीचे साहित्यसुद्धा जळाले आहे. घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी आग विझवण्याचे प्रयत्न केला; परंतु आग एवढ्या मोठ्या प्रमाणात वर लागली होती की ती विझविणे शक्य झाले नाही. या घटनेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचा पंचनामा गावकामगार तलाठी गणेश भगत यांनी केला असून, संपूर्ण घटनेची माहिती तहसीलदारांना देण्यात आली आहे.

०४शिवथर

आरळे (ता. सातारा) येथे बुधवारी दुपारी लागलेल्या आगीत सुमारे २५ एकर ऊस जळाल्याने ठिबक सिंचनसह लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.