शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

Satara: मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी २२८ केंद्रावर विशेष लक्ष 

By नितीन काळेल | Updated: April 5, 2024 19:33 IST

पथक प्रमुखांची बैठक : मागील निवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान 

सातारा : मागील लोकसभा निवडणुकीत २२८ केंद्रांवर ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदान झाले होते. त्यामुळे संबंधित केंद्रावरील मतदान वाढण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ३९ पथक प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेण्यात आला. तसेच त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले.जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात ही आढावा बैठक झाली. अध्यक्षस्थानी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन होत्या. या आढावा बैठकीस ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, जिल्हा प्रकल्प अधिकारी पल्लवी पाटील, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट, जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी आणि जिल्हा स्वीप कक्षाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

या आढावा बैठकीमध्ये सर्व पथक प्रमुखांकडून केंद्रावरील मतदान वाढविण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तर या उपाययोजना अधिक परिणामकारकरित्या व प्रभावीपणे राबवाव्यात, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन यांनी केली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरElectionनिवडणूकVotingमतदान