शहरं
Join us  
Trending Stories
1
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
4
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
5
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
6
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
7
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
8
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
9
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
10
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
11
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
12
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
13
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
14
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
15
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर
16
मराठा आरक्षणावर अन्य खंडपीठासमोर सुनावणी; सरकारचा हा निर्णय गोंधळात टाकणारा, याचिकेत आरोप
17
आयुष्याची जमापुंजी गुंतवली, घराचा ताबा घ्यायला गेले अन् दारातच जीव गेला; मुलुंड शहरातील घटना
18
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे बंधूंच्या युतीला दिवाळीचा मुहूर्त? अधिक जागा लढवण्याचा मनसेचा आग्रह
19
पावसामुळे शेतकरी हवालदिल! ओला दुष्काळ जाहीर करून सरकारने तत्काळ मदतीचा हात पुढे करावा
20
...आपण इतके बधिर का झालो आहोत?; फरहानची ‘स्टेनगन’- ही दहशतवादी मस्ती ठेचून काढा!

बंधाऱ्याच्या पाण्याचा स्मशानभूमीला वेढा

By admin | Updated: November 11, 2014 23:26 IST

कातरखटाव : अंत्यसंस्कार रस्त्यावर करण्याची वेळ; ग्रामस्थांची होतेय परवड

कातरखटाव : कातरखटाव, ता. खटाव येथे मातंग व बौद्ध वस्तीसाठी असणाऱ्या स्मशानभुमीची सध्या दयनीय अवस्था झाली आहे. याठिकाणी असणारा सिमेंट बंधारा पावसाच्या पाण्याने पूर्ण क्षमतेने भरला असल्याने स्मशानभुमीला बंधाऱ्यातील पाण्याने वेढा दिला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना अनेक अडचणी निर्माण होत असून अत्यंविधी रस्त्यावरच करावा लागत आहे. कातरखटाव येथे सिमेंट बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्याचे पाणी खोल असल्यामुळे ग्रामस्थांना पलिकडे जाता येत नाही. पावसाळ्यात या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा होतो. त्यामुळे याठिकाणी असणारी स्मशानभूमी पाण्याखाली जाते. परिणामी पार्थिव पलिकडे न्यायचे कसे? व अंत्यसंस्कार नेमका कुठे करायचा? असे अनेक प्रश्न ग्रामस्थांपुढे उभे राहतात. या समस्येमुळे ग्रामस्थांना अंत्यसंस्कार रस्त्यावरच करावा लागतो. अंत्यविधीसाठी आलेल्या किंवा तिसऱ्याला आलेल्या लोकांना बसण्यासाठी किंवा उभे राहण्याची कसलीच व्यवस्था याठिकाणी नाही. या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे अंत्यविधीसाठी आलेल्या महिलांना देखील याचा त्रास होतो.ग्रामपंचायतीने या समस्येची गंभीरतेने दखल घेऊन स्मशानभूमी दुसऱ्या ठिकाणी बांधून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. ग्रामपंचायतीने हा प्रश्न तत्काळ मार्गी लावल्यास पार्थिवाची हेळसांड थांबेल, अंत्यसंस्कार व्यवस्थीत पार पाडता येईल व ग्रामस्थांची पावसाळ्यात होणारी परवड देखील थांबेल असे ग्रामस्थांचे म्हणने आहे. (वार्ताहर)