शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

निवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 16:06 IST

अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

ठळक मुद्देनिवारण परिषदेमध्ये १८५ तक्रारींचा निपटारा  : बानुगडे पाटील कृष्णा खोरे विकास महामंडळाचा पुढाकार

सातारा : अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत सिंचन प्रकल्पांचा लाभ पोहचावा, तसेच शेतकऱ्यांच्या अडीअडचणी मार्गी लागाव्यात, या हेतूने कृष्णा खोरे महामंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या तक्रार निवारण परिषदेमध्ये ४५० तक्रारींपैकी १८५ तक्रारींचा निपटारा जागच्या जागी करण्यात आला. ही परिषद कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नितीन बानुगडे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे लाभधारक प्रकल्पग्रस्त तसेच सिंचन प्रकल्पातून वंचित गावे अथवा शेतकऱ्यांचा समस्या. तक्रारी व अडीअडचणींचे निराकरण करण्यासाठी साताऱ्यात या तक्रार निवारण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.या परिषदेमध्ये जवळपास ४५० तक्रारी अर्ज दाखल झाले. यामध्ये प्रामुख्याने पुनर्वसन तसेच प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, सिंचन योजनेच्या पाणीवाटपानुसार पाणी आवर्तनाचे प्रश्न, वंचित भागाकडून पाणी उपसा सिंचन योजना मागणी, पाणी परवाना मागणी, सिंचन योना पूर्णत्वाचे प्रश्न, सिंचन लांभधारकांचे प्रश्न, तसेच पुनर्वसन मोबदला, उदरनिर्वाह भत्ता यासंदर्भातील तक्रारी अर्जांचा समावेश होता.यातील १८५ अर्ज हे त्वरीत उपाययोजना करून कार्यवाही करण्याचे आदेश देऊन निकाली काढण्यात आले. कवठे, केंजळ, धोम-बलकवडी, जिहे, कठापूर, तारळी प्रकल्प तसेच धनगरवाडी, हणबरवाडी, टेंभू, उरमोडी या सिंचन योजनांवरील तक्रारीवर तक्रार कार्यवाही करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोडविण्याचा निर्णय घेण्यात आला.अधिकाऱ्यांपुढे थेट प्रश्न मांडून तसेच जागेवरच निराकरण करता आल्याने शेतकऱ्यांमधून या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त होत आहे.यावेळी बानुगडे-पाटील म्हणाले, कृष्णा खोरे महामंडळाला अधिकाधिक लोकाभिमूख करण्याचा प्रयत्न असून, प्रकल्पधारकांना वंचितांना आपल्या समस्या मांडता याव्यात, यासाठी ही परिषद आयोजित केली.

अनेक शेतकऱ्यांना आपली समस्या नेमकी कुठे मांडावी हा प्रश्न असतो. मांडली गेली तरी त्याचा पाठपुरावा करण्यात बराच वेळ जातो. त्यांचा हा वेळ वाचावा, यासाठी ही परिषद अत्यंत महत्त्वाची होती. यामध्ये महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे योगदान मोठे आहे.शिवसेनेचे माजी आमदार बाबुराव माने, डी.एम. बावळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख यशवंत घाडगे, उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अजित यादव, तालुका प्रमुख किरण भोसले, सुनील पाटील आदी यावेळी उपस्थित होते.

 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSatara areaसातारा परिसर