शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सातारा : अजिंक्यताऱ्यांवर जाऊ... पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालू, चाहूल उन्हाळ्याची, पर्यावरणप्रेमींकडून किल्ल्यावर पाणी, खाद्याची सोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 13:45 IST

जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे किल्ल्यावरील पक्षीही या खाद्याच्या माध्यमातून आपली भूक शमवीत आहे.

ठळक मुद्देअजिंक्यताऱ्यांवर जाऊ... पक्ष्यांना खाऊ-पिऊ घालू, पर्यावरणप्रेमींकडून किल्ल्यावर पाणी, खाद्याची सोयचाहूल उन्हाळ्याची

सातारा : जैवविविधतेने नटलेल्या अजिंक्यतारा किल्ल्यावर मोर, लांडोर, चिमणी, बुलबुल यासह शेकडो पशुपक्ष्यांचा अधिवास आहे. या पक्ष्यांना पाणी व खाद्य उपलब्ध व्हावे, यासाठी काही पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकच्या बाटल्या झाडांवर बांधून त्यामध्ये पाणी व खाद्याची व्यवस्था केली आहे. विशेष म्हणजे किल्ल्यावरील पक्षीही या खाद्याच्या माध्यमातून आपली भूक शमवीत आहे.

अजिंक्यतारा किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. या किल्ल्यावर अनेक दुर्मीळ वृक्ष असून, पशुपक्ष्यांचा अधिवासही आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी पाण्याचा नैसर्गिक स्त्रोत नसल्याने उन्हाळा सुरू होताच मोर, लांडोर व इतर पशुपक्ष्यांचा मानवी वसाहतीत वावर वाढतो. केवळ पाणी व खाद्याच्या शोधार्ध पक्ष्यांची भटकंती सुरू होते. ही भटकंती थांबवण्यिासाठी पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी पुढाकार घेतला आहे.किल्ल्यावर गेल्या दहा वर्षांपासून मोरांचा सांभाळ करणाऱ्या ललिता केसव (मोरांची आई) यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी प्लास्टिकच्या बाटल्यांचा पक्ष्यांच्या पाण्यासाठी पुनर्वापर केला आहे. या बाटल्या झाडांवर बांधण्यात आल्या आहेत.

यामध्ये दररोज पाणी ओतले जाते. तसेच गहू, तांदूळ असे धान्यही पक्ष्यांसाठी टाकले जाते. ललिता केसव यांच्या पर्यावरणपूरक कार्याला नागरिकांचे मोलाचे सहकार्य मिळत असून, नागरिक व पर्यावरणप्रेमींनी पशुपक्ष्यांसह वृक्ष संवर्धन करण्याचा निर्धार केला आहे. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbirds sanctuaryपक्षी अभयारण्य