शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सातारा :गळतीचे काम संपेना अन् खड्डाही मुजेना,  आठ दिवसांपासून स्थिती, वर्षभरापूर्वीच्या डांबरीकरणावर खोदकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2018 13:43 IST

मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. याला आता आठ दिवस झाले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही. भररस्त्यातच हा खड्डा असल्याने अपघाताची भीतीही कायम आहे.

ठळक मुद्देगळतीचे काम संपेना अन् खड्डाही मुजेनाआठ दिवसांपासून स्थितीवर्षभरापूर्वीच्या डांबरीकरणावर खोदकाम

सातारा : मंगळवार पेठेतील चिपळूणकर बाग परिसरातील जलवाहिनीची गळती काढण्यासाठी वर्षभरापूर्वी केलेल्या डांबरी रस्त्यावर खोदकाम करण्यात आले आहे. याला आता आठ दिवस झाले तरी काम पूर्णत्वास गेलेले नाही. भररस्त्यातच हा खड्डा असल्याने अपघाताची भीतीही कायम आहे.सातारा शहरातील रस्त्याचे डांबरीकरण होत असताना पाठीमागे तो उकरणेही सुरू असल्याचे दिसते. त्यामुळे डांबरीकरण काही महिनेच टिकते. परत पुन्हा पहिले दिवस येतात. परिणामी रस्त्यावर खड्डे तसेच राहतात.

अशाचप्रकारे येथील मंगळवार पेठेतील रस्त्याचे वर्षभरापूर्वी डांबरीकरण झाले. त्यामुळे रस्त्यावरचे खड्डे मुजले होते; पण चिपळूणकर बाग परिसरातील श्री दत्त मंदिराजवळ जलवाहिनीची गळती काढण्यासाठी आता रस्ता खोदण्यात आला आहे.

आठ दिवसांपासून हे काम सुरू असलेतरी पूर्ण झालेले नाही. येथे दोन ठिकाणी खड्डे आहेत. हे खड्डे रस्त्यावरच आहेत. त्यामुळे अपघाताची भीतीही व्यक्त होत आहे. तर अपघातासारख्या घटना टाळण्यासाठी बाजूने माती व झाडांचे डहाळे लावण्यात आले आहेत.

मात्र, रात्रीच्यावेळी पुढे खड्डा आहे हे अनोळखी वाहनचालकांना समजू शकणार नाही, अशीही स्थिती आहे. त्यामुळे जलवाहिनीची गळती काढण्यासाठी सुरू करण्यात आलेले काम लवकर पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरroad safetyरस्ते सुरक्षा