शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

सातारा : सावधान! विषारी फळांचा भरलाय बाजार, रसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 14:52 IST

बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेला आहे. आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखी फळे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर होत आहे.

ठळक मुद्देसावधान! विषारी फळांचा भरलाय बाजाररसायनाने फळे पिकवण्याकडे व्यापाऱ्यांचा कलनागरिकांच्या आरोग्याशी होतोय खेळ

गोडोली : बाजारात फळांची होणारी कमी-जास्त मागणी आणि दरांचे कमी-जास्त होणारे गणित यांचा मेळ बसवण्यासाठी कच्ची फळे विकत घेऊन ती रसायनांने पिकवून बाजारात विकण्याचा खेळ जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी सुरू केला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याचा मात्र पुरताच खेळ झालेला आहे.निरोगी राखण्यासाठी फळांचा आहार उत्तम मानला जात असला तरी हा आहारही आता अनेक आजारांना निमंत्रण देणारा ठरत आहे. अल्पावधीतच भरपूर कमाई करण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या अनेक अपप्रवृत्ती फळांच्या व्यवसायात तयार झाल्या आहेत. घातक रसायनांचा वापर करून अत्यंत कमी वेळात पिकवलेली फळे बाजारात उपलब्ध होऊ लागली आहेत.

या प्रवृत्तींना आळा घालणारी अन्न औषध प्रशासन नावाची यंत्रणा मात्र पुरती सुस्तावल्याचे दिसून येत आहे. नैसर्गिक फळ पिकविण्याच्या पद्धतीला फाटा देऊन फळे पिकविण्यासाठी घातक रसायनाचा सर्रास वापर केला जात आहे. आंबा, केळी, चिकू, टरबूज, खरबूज, सफरचंद, डाळिंब, केळी यासारखी फळे पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड या घातक रसायनाचा वापर होत आहे.

फळे पिकवण्याच्या नैसर्गिक पद्धतीत चार ते पाच दिवसांपेक्षा अधिक काळ लागत असल्याने झटपट पद्धती स्वीकारली जात आहे. यामध्ये कॅल्शिअम कार्बाइड व इथिलिन सोल्युशन या घातक रसायनांचा वापर करून काही तासांतच फळे पिकवली जात आहेत. रसायनांच्या साह्याने पिकवलेल्या या फळांच्यामुळे ग्राहकांना अनेक गंभीर आजार निर्माण होत आहेत.

टॅग्स :fruitsफळेSatara areaसातारा परिसर