शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सातारा : प्र नंतर शासकीयही पडण्याच्या बेतात, प्रशासकीय इमारतीकडे दुर्लक्ष, स्वच्छतेचे तीन-तेरा; पाण्याचाही तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 18:40 IST

सातारा येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील ह्यप्रह्ण पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

ठळक मुद्देस्टीलमधील अक्षरे गंजून पडत आहेतआता उरलेले शासकीय अक्षरेही पडण्याच्या बेतात सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्य

सातारा : येथील प्रशासकीय इमारतीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याचे समोर येत असून, या टोलेजंग इमारतीच्या नावातील प्र पडून केवळ शासकीय हे अक्षर उरले आहे. स्टीलमधील ही अक्षरे गंजून पडत आहेत, आता उरलेले शासकीय ही अक्षरेही पडण्याच्या बेतात आहेत.

इमारतीला सुरुवातीच्या काळात केलेली रंगरंगोटी आता फिकी पडलेली आहे. त्यातच इमारतीच्या दर्शनी भागात लावलेली स्टीलची अक्षरेही गंजून पडू लागली आहेत. प्रशासकीय इमारत असे या दर्शनी भागाच्या इमारतीवर लिहिण्यात आले होते. यातील प्र  हे अक्षर केव्हाच पडून गेले आहे.

उरलेली शासकीय ही अक्षरेही गंजू लागल्याचे दिसते. त्याकडे दुर्लक्ष केले गेल्यास ती अक्षरेही पडून जाण्याची शक्यता असून, भविष्यात ही इमारत शासकीय की खासगी? हे ओळखणेही अवघड होण्याची दाट शक्यता आहे.ही इमारत जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वांच्याच दुर्लक्षाचे धनी बनले आहे. इमारतीतील लिफ्ट कधी सुरू होते, तर अनेकदा ती बंदस्थितीत पाहायला मिळते. चार मजल्यांच्या इमारतीवर विविध शासकीय कार्यालये आहेत. साहजिकच कामानिमित्त जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांना पायऱ्या चढूनच वर जावे लागते.

अपंगांचे हाल होताना पाहायला मिळतात. सध्याच्या घडीला इमारतीत अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. पाण्याची वारंवार टंचाई होत असल्याने स्वच्छतागृहे अस्वच्छ राहून दुर्गंधी पसरताना पाहायला मिळते.जिल्हा रोजगार कार्यालय, जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय, आत्मा, जिल्हा माहिती अधिकारी, सीआयडी, जिल्हा वाहतूक शाखा, जिल्हा उपनिबंधक कार्यालय, महिला व बालकल्याण विभाग अशी शासकीय कार्यालये या इमारतीत आहेत. शेकडो लोक कामानिमित्त कार्यालयात येत असतात. इमारतीचा परिसरही अस्वच्छ बनला आहे.सैन्य भरतीनंतर अस्वच्छतेचे साम्राज्यसातारा शहरात पोलिस परेड मैदानावर नुकतीच भरती प्रक्रिया पार पडली. या भरतीसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील हजारो युवक आले होते. त्यांनी आणलेल्या साहित्याच्या पिशव्या, पाण्याच्या बाटल्या, यांचा खच या इमारतीत पडलेला दिसतो. त्यामुळे येथे स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरGovernmentसरकार