शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 11:46 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात ...

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारांकडून लूट चालली आहे. सातारा-पुणे प्रवासासाठी तब्बल सातशे रुपये आकारले जात आहेत.परराज्यातून रातराणीने धावत असलेल्या गाड्या मध्यरात्री बारानंतर जवळच्या बसस्थानकात आणून लावण्यात आल्या. तेथेच प्रवाशांना उतरविण्यात आले. त्यानंतर मिळेल त्या वाहनांनी एसटीचे प्रवासी पुढील प्रवासाला लागले.पहिल्या दिवशी अडीच हजार फेºया थांबल्याया संपात जिल्ह्यातील ३ हजार ७०० कर्मचारी सहभागी झाले असून, मध्यरात्री बारा वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत सुमारे २ हजार ५४६ फेºया रद्द झाल्या.हवा सोडली अन् प्रवेशद्वारात एसटीलांब पल्ल्याचे चालक-वाहक मध्यरात्री प्रवासी व त्यांचे साताºयात हाल होऊ नये म्हणून पुढील प्रवासाला जाण्यास तयार होते. परंतु सातारा जिल्ह्यातील काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी त्याला विरोध केला. गाड्या पुढे जाऊ नयेत म्हणून चाकातील हवा सोडून दिली. तर काहींनी चक्क बाहेर पडण्याच्या मार्गात एसटी आडवी लावली.आगाऊ आरक्षणची रक्कम परतदिवाळीत बहुतांश मंडळी प्रत्यक्ष किंवा आॅनलाईन पद्धतीने आगाऊ आरक्षण करतात. या संपामुळे त्यांचेही हाल झाले. अशा प्रवाशांची तिकिटाची रक्कम त्यांच्या खात्यावर किंवा जेथून आरक्षण नोंद केली आहे. तेथून परत दिली जाणार आहे, अशी माहिती साताºयाचे विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.मध्यरात्री एसटीचे अधिकारी महामार्गावरकर्मचाºयांचा संप मध्यरात्री बारा वाजता सुरू झाला. त्यामुळे बारानंतर सर्व गाड्या जवळच्या आगारात जमा केल्या जात होत्या. लांब पल्ल्याच्या प्रवाशांचे हाल होऊ नयेत म्हणून सर्व अधिकारी रात्री उशिरापर्यंत बसस्थानकात तळ ठोकून होते. सर्व गाड्या मुक्कामाच्या ठिकाणी नेऊन संपात सामील होण्याचे आवाहन केले जात होते. तसेच मार्गस्थ करण्यास सांगितले जात होते. ज्या चालक-वाहकांनी पुढे जाण्यास नकार दिला. त्या गाड्यांमधील प्रवाशांना वाढे फाटा येथे नेऊन सोडले जात होते.