शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

मंदा मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा

By admin | Updated: March 16, 2016 23:38 IST

कुटुंबीयांचा आरोप : अपघात नसून घातपाताची शक्यता

वाई : कोंडोली येथील मंदा संपत चोरट (वय ३८) यांचा दि. ७ फेब्रुवारी रोजी गावातील सुखदेव रामचंद्र चोरट याच्या दुचाकीवरून जाताना वाई-मांढरदेव रस्त्यावर कोचळेवाडी येथे अपघात झाला. अपघाताला महिना होऊनही कोणतीही चौकशी न झाल्याने हा अपघात नसून घातपात आहे, असा आरोप करत कोंडोलीसह पश्चिम भागातील अनेक गावांतील ग्रामस्थांनी वाई पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक प्रकाश खरात यांच्याकडे सुखदेव चोरट याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. त्यावर पोलिस निरीक्षक रमेश गलांडे हे बाहेरगावी गेले आहेत, ते आल्यानंतरच संबंधित प्रकरणाविषयीची चौकशी केली जाईल, असे स्पष्टीकरण दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. ग्रामस्थांनी पोलिस निरीक्षक रमेश गलांडे यांची भेट घेण्याचा आग्रह धरला. मात्र, पोलिस निरीक्षक गलांड हे बाहेर गावी गेले होते, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)बचत गटाचे कर्ज...संबंधित इसमाने संबंधित महिलेकडून बचत गटाचे कर्ज घेतले होते. ते परत भरण्याची मागणी केल्यानेच मंदा चोरट यांचा घातपात करून तो अपघात असल्याचा खोटा कांगावा करण्यात आला आहे, असा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.वाई पोलिसांनी सुखदेव चोरट याला अटक केली होती. न्यायालयाने त्याची जामिनावर मुक्तता केलेली आहे. सध्या तपास सुरू असून, पोलिसांनी कोणतीही दिरंगाई अथवा चालढकल केलेली नाही.- रमेश गलांडे, पोलिस निरीक्षक