शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

फायनान्स कार्यालयात राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 23:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिकाºयाला गाढवावर बसविण्यात आले.ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : येथील दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे कार्यालय गुरुवारी सकाळी रणरागिणींनी फोडले. ‘मनसे’च्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात दोनशेहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. महिलांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाची तोडफोड करीत अधिकाºयांच्या तोंडाला काळे फासले. तसेच संबंधित अधिकाºयाला गाढवावर बसविण्यात आले.ग्रामीण भागातील गरजू, गरीब महिलांना मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून अनेक कंपन्या अर्थपुरवठा करीत आहेत. मात्र, त्यांच्या वसुलीची पद्धत महिलांना जेरीस आणणारी आहे. कर्ज घेतलेल्या अनेक महिला हप्ते भरून कंटाळल्या तरी कर्ज फिटत नाही. या परिस्थितीने महिला बेजार झाल्या आहेत. मायक्रो फायनान्स कंपनीच्या नावाखाली सुरू असणाºया या सावकारीला चाप लावण्यासाठी मनसेचे संदीप मोझर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात व्यापक आंदोलन उभारले आहे. या आंदोलनाची दखल घेऊन जिल्हाधिकाºयांनी मायक्रो फायनान्स कंपन्यांना वसुलीबाबत काही सूचना केल्या आहेत.‘मनसे’च्या आठ पदाधिकाºयांना अटकदिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे ट्रान्जक्शन आॅफिसर वैभव काशीनाथ कांबळे(रा. शिरवडे, ता. कºहाड) यांनी याबाबतची फिर्याद कºहाड शहर पोलिसांत दिली आहे. त्यानुसार मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी (रा. करवडी), जिल्हा सचिव सागर पवार (रा. पिंपरी, ता. कोरेगाव), मनोज सदाशिव माळी (रा. मसूर), स्वराज्य प्रतिष्ठानचे मधुकर जाधव (रा. दिवशी बुद्रुक, ता. पाटण), भानुदास डार्इंगडे (रा. कापिल), स्वाती धनंजय माने (रा. नांदलापूर), मनीषा युवराज चव्हाण (रा. निसरे, ता. पाटण) व भारती भगवान गावडे (रा. वाठार) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी या आठजणांना अटक केली आहे. संशयितांनी कार्यालयात तोडफोड करून १ लाख २५ हजारांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अधिकाºयाला बसविले गाढवावरकºहाड येथे दिशा मायक्रो फायनान्स कंपनीचे एक कार्यालय आहे. या ठिकाणी असलेल्या कार्यालयातून शहरातील तसेच तालुक्यातील ग्रामीण भागातील गरजू महिला तसेच बचतगटांना अर्थसाहाय्य केले जाते. येथील कार्यालयातील अधिकाºयांनीही तालुक्यातील महिलांना अर्थसाहाय्य केले होते. देण्यात आलेल्या पैशांचे हप्ते जेव्हा वसूल करण्याची वेळ आली तेव्हा कंपनीच्या प्रतिनिधींनी महिलांना नाहक त्रास दिला. या त्रासाला कंटाळून अखेर मनसेचे जिल्हा संघटक मनोज माळी यांच्या नेतृत्वाखाली हजारो महिलांनी कंपनीच्या अधिकाºयांना कार्यालयातून खुर्चीवरून थेट गाढवावर बसविले.