शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुसेसावळीतील घटनेचा निषेध; साताऱ्यात आज मूकमोर्चा, बंदचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:25 IST

'हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा'

सातारा : पुसेसावळी, ता. खटाव येथील हल्ल्याच्या निषेधार्थ सातारा येथील पुरोगामी संघटनांच्या वतीने मंगळवारी बंदचे आवाहन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि. १० रोजी पुसेसावळी येथे रात्री काही समाजकंटकांनी केलेल्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला, तर दहा जण गंभीर जखमी झाले. तसेच दुकाने व इमारतींची जाळपोळ केली आहे. गेल्या तीन महिन्यांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांसंदर्भात पोलिसांनी हल्लेखोरांवर वेळीच कारवाई न केल्यामुळे हा हल्ला झाला आहे.सातारा जिल्हा सामाजिक सलोखा असणारा जिल्हा आहे. या घटनेमुळे जिल्ह्याच्या प्रतिमेला तडा गेला आहे. या हल्ल्याची नैतिक जबाबदारी घेऊन गृहखाते सांभाळणारे देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, तसेच संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनावर ॲड. वर्षा देशपांडे, विजय मांडके, ॲड. शैला जाधव, कैलास जाधव, अरीफ शेख, मिनाज सय्यद, विक्रांत पवार, अस्लम तडसरकर, बाळकृष्ण देसाई, गणेश भिसे, नारायण जावळीकर, संजय गाडे, बबनराव करडे, संदीप कांबळे, किशोर धुमाळ, विजय निकम, मोहब्बत हुसेन, बशीर पालकर, डॉ. दत्ताजीराव जाधव, ॲड. पायल गाडे आदींच्या सह्या आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसर