शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

जिल्हा बँक निवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: May 5, 2015 00:49 IST

प्रशासन सज्ज : २८ उमेदवारांचे भविष्य होणार पेटीबंद

सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज, मंगळवारी ११ तालुक्यांतील मतदान केंद्रांवर सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. २८ उमेदवारांचे भविष्य मतपेटीत बंद होणार आहे. दरम्यान, ११ मतदान केंद्रांवर ८५ कर्मचारी नेमण्यात आले आहेत. २० कर्मचारी राखीव असणार आहेत. ११ निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रकुमार दराडे यांच्या उपस्थितीत सोमवारी येथील भूविकास बँकेच्या सभागृहात प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी कर्मचाऱ्यांना मतपेट्या, मतपत्रिका व इतर निवडणूक साहित्याचे वाटप केल्यानंतर हे कर्मचारी नेमून दिलेल्या तालुक्यांमध्ये रवाना झाले. या निवडणुकीत सत्ताधारी शेतकरी विकास पॅनेल विरुद्ध परिवर्तन पॅनेल ही दोन पॅनेल समोरासमोर ठाकले असून, नऊ अपक्षांनी दंड थोपटले आहेत. सातारा, खटाव, पाटण, महाबळेश्वर सोसायटी मतदारसंघांत व खरेदी-विक्री संघ, औद्योगिक विणकर व मजूर, गृहनिर्माण हे चार मतदारसंघ बिनविरोध करून राष्ट्रवादीने निवडणुकीत आघाडी घेतली आहे. महिला राखीव, कोरेगाव सोसायटी, कृषी प्रक्रिया या तीन मतदारसंघांतही राष्ट्रवादीने बंडखोरांना थोपविण्यात यश मिळविले असल्याने या मतदारसंघातील निवडणूक म्हणजे केवळ औपचारिकता उरलेली आहे. (प्रतिनिधी)